Posted inTop Stories

Ahmednagar News : राम शिंदेंना करायचेत अहमदनगर जिल्ह्याचे तुकडे ! पण विखे पाटील म्हणतात…

Ahmednagar News : सध्या राज्यात एका मुद्द्यावरून वाद पेटला आहे. तो मुद्दा आहे अहमदनगर जिल्हा विभाजनाचा. खरतर, हा मुद्दा गेल्या तीन दशकापासून म्हणजे 30 वर्षांपासून चर्चेत आहे. पण गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असे नामकरण करण्याची घोषणा केल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या पुन्हा चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान, राज्य शासनाने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी […]