Posted inTop Stories

मोठी बातमी ! सोयाबीन बाजारभावात मोठी सुधारणा, राज्यातील ‘या’ मार्केटमध्ये मिळाला 6,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव

Soyabean Bajarbhav Maharashtra : आज गोवत्स द्वादशी अर्थातच वसुबारस. आजपासून दिवाळीचा पावन पर्व खऱ्या अर्थाने सुरू होतो. मात्र, दिवाळी सुरू झाली असली तरी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळत नाहीये. मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने शेती पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याशिवाय उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. […]