Posted inTop Stories

अहमदनगर जिल्हा विभाजन : अखेर खा. सुजय विखे पाटलांनी मनातलं सांगितलं ! ह्या एका कारणामुळं आहे विरोध…

Ahmednagar News : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. या मुद्द्यावरून राजकारण देखील सुरू झाले आहे. खरंतर गेल्या तीन दशकांपासून अहमदनगरचे विभाजन व्हावे अशी मागणी जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातून होत आहे. आकारमानाने मोठा असलेला हा जिल्हा विभाजित व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे. जिल्हा विभाजनावर सर्वांमध्ये एकमत आहे मात्र जिल्हा […]