Posted inTop Stories

केशरी रंगाची वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे कारण काय ? रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशात मोठमोठ्या महामार्गाची कामे केली जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. निओ मेट्रो सारखा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांना लोहमार्गाने म्हणजे रेल्वे मार्गाने जोडले जात आहे. विविध महत्त्वाच्या […]