Posted inTop Stories

चीनला जें जमलं नाही ते भारताने करून दाखवलं ! आता मुंबईहून 90 मिनिटात गाठता येणार पुणे ! जगातील सर्वात रुंदीचा ‘हा’ बोगदा वाहतुकीसाठी होणार सुरू, पहा डिटेल्स

Maharashtra News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भारत सरकारने भारतमाला परियोजनेअंतर्गत विविध महामार्गांची कामे हाती घेतली आहेत. यापैकी काही महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही महामार्गांची कामे अजूनही सुरू आहेत. भारतात मोठमोठे महामार्ग, ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे, उड्डाणपूल, सागरी मार्ग, भुयारी मार्ग, […]