Posted inTop Stories

तुमचे पॅन अन आधार कार्ड लिंक आहे की नाही ? एक SMS ने चेक करता येणार

Aadhar-Pan Link Process : देशातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागणार आहे. खरे तर आधार आणि पॅन हे दोन्ही डॉक्युमेंट भारतीय नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकांकडे हे दोन्ही कागदपत्र असणे आवश्यक आहे. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि शासकीय कामांसाठी या दोन्ही कागदपत्रांचा वापर […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यापासून पगार वाढणार, कितीने वाढणार सॅलरी?

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या नोकरदार मंडळीचा पगार वाढणार आहे. खरेतर, दरवर्षी सरकारी कर्मचारी जुलै महिन्याची खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. याचे कारण म्हणजे जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मोठे आर्थिक लाभ मिळतात. याही वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन आर्थिक लाभ मिळणार आहेत. पहिला […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ महिन्यात सुरू होणार रिंग रोडचे काम, समोर आली मोठी अपडेट

Pune Ring Road News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पिंपरी चिंचवड मध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडीची ही समस्या कमी होण्याऐवजी […]

Posted inTop Stories

‘हे’ आहे जगातील एक अनोखे गाव ! इथे माणसांपासून जनावरांपर्यंत सगळेच आहेत आंधळे, कुठे आहे हे आंधळ्यांचे गाव?

Blind Village : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर कानाने ऐकून आणि डोळ्याने पाहून देखील विश्वास ठेवता येणे अवघड आहे. जगातील अशा अनेक जगगावेगळ्या आणि अनोख्या गोष्टी आपल्याला नेहमीच पाहायला आणि ऐकायला मिळतात. दरम्यान, आज आपण जगातील आंधळ्यांच्या गावाची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असेही एक गाव आहे जिथे सगळेजण […]

Posted inTop Stories

आरबीआयची आणखी एका बड्या बँकेवर कारवाई! ‘या’ बँकेत तुमचेही खाते आहे का ? आरबीआयच्या कारवाईनंतर ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आरबीआय ने सोमवारी प्रायव्हेट सेक्टर मधील आयसीआयसीआय आणि येस बँकेवर दंडात्मक कारवाई केली होती. आयसीआयसीआय ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. दरम्यान या प्रायव्हेट सेक्टरमधील बँकांवर आरबीआयने दंडात्मक […]

Posted inTop Stories

ये रे ये रे पावसा…! मान्सूनचे केरळात वेळेआधीच आगमन, महाराष्ट्रात पण वेळेआधीच पोहोचणार का ? हवामान खात्याने स्पष्टचं सांगितलं

Monsoon News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला होता. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. शिवाय उष्णता देखील प्रचंड वाढली आहे. दुष्काळामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांपासून तापमानात […]

Posted inTop Stories

जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ! महिन्याच्या सुरुवातीलाच खात्यात जमा होणार ‘इतका’ पैसा, कारण काय ?

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर दरवर्षी देशभरातील सरकारी कर्मचारी जुलै महिन्याची वाट पाहत असतात. आपल्या राज्यातील सरकारी कर्मचारी देखील जुलै महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण की दरवर्षी जुलैच्या […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 3,100 रुपये प्रति क्विंटलचा भाव

Onion Rate News : महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस समवेतच कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कांदा हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. विशेष बाब म्हणजे याची कोकणातही लागवड होते. कोकणात पांढरा कांदा पिकवला […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ठाणे, कल्याण, भिवंडीला फक्त 20 मिनिटात पोहोचता येणार; ‘या’ रस्ते प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

Mumbai News : राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही काही रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांची कामे नजिकच्या भविष्यात सुरू होणार आहेत तर काही प्रकल्पांचे काम नुकतेच सुरू झाले आहे. मुंबई आणि मुंबई महानगरक्षेत्रातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम असलेल्या अशाच एका प्रकल्पाचे काम नुकतेच सुरू […]

Posted inTop Stories

‘ही’ आहेत भारतातील 10 सर्वात गरीब राज्य ! महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर ? गरीब राज्यांची यादी पाहून व्हाल शॉक

India’s Poor State : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील गरिबी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जे पण सरकार सत्तेवर येते ते सरकार गरिबी समूळ नष्ट करू असा दावा करते. मात्र स्वातंत्र्याच्या आठ दशकानंतरही भारतातून गरीबी समूळ नष्ट झालेली नाही. आजही गरिबीमुळे कित्येक कुटुंबांना एका वेळेचे जेवणही मिळतं नाही. आज भारत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आपल्या […]