Posted inTop Stories

सोयाबीन पिकावर येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर ‘हे’ एक काम कराच ! पिक वाचवा, कृषी तज्ञांचा सल्ला

Soyabean Farming : सोयाबीन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानसहित देशात उत्पादित होणारे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची भारतात मोठ्या प्रमाणात शेती होते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन मध्य प्रदेशात आणि 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते. याचाच अर्थ राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा मोठ्या […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी खुशखबर ! 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी Pune दौऱ्यावर, ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार, वाचा…

Pune Breaking News : येत्या वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. याशिवाय महाराष्ट्रासहित देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीचा हंगाम पाहता आतापासूनच सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजताना पाहायला मिळत आहेत. देशातील अनेक प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील सर्वसामान्य […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! पुणे शहराजवळ सुरू होणार आणखी एक विमानतळ, जिल्ह्यातील ‘या’ महत्त्वाच्या ठिकाणी सुरू होणार विमानतळ, अजित पवारांचा पुढाकार

Pune New Airport : पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी. हे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते यामुळे या शहराला राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे यामुळे. अलीकडे या शहरात विविध आयटी कंपन्यांनी देखील आपले बस्तान बसवले आहे. शिवाय पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यामुळे शहरात शिक्षणासाठी आणि कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या खूप उल्लेखनीय आहे. मात्र असे […]

Posted inTop Stories

चर्चा तर होणारच ! महिला शेतकऱ्याने हळद शेतीतून साधली आर्थिक प्रगती, एका वर्षात 16 लाखांची झाली कमाई

Successful Women Farmer : भारताची जवळपास 60 टक्के जनसंख्या ही शेती व शेती पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शेती हा व्यवसाय कणा आहे. पण देशातील शेती व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी अधिक आहे. महिला शेतात काम करतात मात्र शेती व्यवसायात त्यांची सक्रियता खूपच कमी पाहायला मिळते. परंतु आता हे चित्र हळूहळू बदलू पाहत आहे. कृषीप्रधान […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, हवामान विभागाची मोठी माहिती

Maharashtra Rain : यावर्षी राज्यात गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. 10 सप्टेंबर पासून गायब झालेला पाऊस 19 सप्टेंबर अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी पुन्हा सक्रिय झाला. तेव्हापासून 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस होत होता. 22 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढला आणि काल अर्थातच 28 सप्टेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार ते मुसळधार […]

Posted inTop Stories

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात कांद्याला काय भाव मिळाला ? पहा….

Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सवाच्या सणाची आज सांगता होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन झाले होते. तेव्हापासून संपूर्ण देशभरात मोठ्या आनंदात गणेशोत्सवाचा सण साजरा होत आहे. आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. आज डबडबत्या डोळ्यांनी गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. पुढल्या वर्षी लवकर या असं […]

Posted inTop Stories

आरबीआयची धडक कारवाई ! ‘या’ बँकेतून आता ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, बँक बंद होणार का ? खातेदारांची चिंता वाढली, पहा……

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक अतिशय खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआयने देशातील एका मोठ्या बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. खरंतर ज्या बँका आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियमांचे पालन करत नाहीत, रिझर्व बँक ऑफ इंडियाने […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रासाठी पुढील काही तास महत्त्वाचे; येत्या 24 तासात राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, सावधान रहा, हवामान खात्याचा इशारा

Weather Update : महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमना बरोबरच वरूणराजाचे देखील आगमन झाले आहे. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यभर जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर काही ठिकाणी […]

Posted inTop Stories

मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार ? खासदार धनंजय महाडिक यांनी दिली मोठी माहिती

Mumbai To Kolhapur Vande Bharat Express : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ते राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली पाहिजे अशी मागणी कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांकडून जोर धरत आहे. खरंतर कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक भक्त कोल्हापूरमध्ये हजेरी लावतात. देवी महालक्ष्मीचे दर्शन […]

Posted inTop Stories

शेतकऱ्याचा नाद नाय करायचा ! चक्क 5 लाख 51 हजाराला खरेदी केली बैलजोडी; अहमदनगरची बैलजोडी नाशिकच्या दावणीला

Agriculture Viral News : शेतकऱ्यांचे त्यांच्या दावणीला बांधलेल्या बैलजोडीवर खूप प्रेम असते. बैलाची सर्जा-राजाची जोडी खरी शेतकऱ्याची शान आहे. शेतकरी बांधव आपल्या बैलांना अगदी परिवारातील सदस्य प्रमाणेच जीव लावतात. त्यांना अगदी पोटी जन्मलेल्या लेकाप्रमाणे वागवतात. बैल देखील आपल्या मालकावर कितीही संकटे आलीत तर मोठ्या ईमानाने स्वामीभक्ती निभावतात. वास्तविक, आता आधुनिकीकरणाचा काळ आहे. बैलांच्या सहाय्याने आता […]