Posted inTop Stories

भारतातील ‘हे’ पिकनिक स्पॉट परदेशी स्थळांनाही टाकतात मागे ! फ्रान्स, नेदरलँड, वेनिस यांसारख्या टुरिस्ट डेस्टिनेशनचाही पडेल विसर

Indian Best Tourist Spot : अनेकांना संपूर्ण जग फिरण्याची इच्छा असते. जगातील प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देण्याची आवड असते. आपल्यापैकी अनेक जण जगभरातील विविध प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देखील देऊन आले असतील. पण आपल्या भारतातही अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना देखील मागे पाडू शकतात. जर तुम्हालाही परदेशात फिरण्याची इच्छा असेल […]

Posted inTop Stories

उद्यापासून राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस बरसणार ! हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update : 10 सप्टेंबर पासून सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. कालपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. मात्र, तत्पूर्वी राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागली. खरंतर दहा सप्टेंबर नंतर पावसाने उघडीप दिली […]

Posted inTop Stories

सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला होणार महागाई भत्ता वाढीची घोषणा, वाचा सविस्तर

7th Pay Commission : सध्या महाराष्ट्रासमवेत संपूर्ण देशात गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा केला जात आहे. 19 सप्टेंबर अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी या पर्वाला पर्वाला सुरुवात झाली असून 28 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच अनंत चतुर्दशी पर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे. अर्थातच येत्या दोन दिवसात गणेशोत्सवाचा पर्व संपणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला गणेश भक्त […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या ‘या’ अळीचा असा करा बंदोबस्त, नाहीतर…..

Sugarcane Crop Management : गेल्या काही वर्षांपासून हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे प्रमुख बागायती पीक समजले जाणारे उसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे. या पिकावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे हे नगदी पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यावर्षी देखील ऊस पिकावर विविध रोगांचा आणि कीटकांचा […]

Posted inTop Stories

मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हे’ दोन महत्त्वाचे मार्ग ‘या’ वाहनांसाठी राहणार बंद, कारण काय ?

Mumbai Pune Travel : 19 सप्टेंबरपासून सुरू झालेला गणेशोत्सवाचा पर्व संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी शहरात वसलेले चाकरमाने गावाकडे परतले आहेत. यामुळे गावा-गावांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाने दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र दुष्काळा बाहेर पडला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यात सर्व दूर चांगला […]

Posted inTop Stories

वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ट्रेनमधील ‘ही’ सुविधा झाली बंद, कारण की…….

Vande Bharat Train : सध्या देशातील एकूण 34 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची स्वदेशी हायस्पीड ट्रेन सुरू आहे. खरंतर 24 सप्टेंबर पर्यंत राज्यात 25 मार्गांवर ही गाडी धावत होती. मात्र 24 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 25 […]

Posted inTop Stories

यंदा दसरा आणि दिवाळीत खरंच पाऊस पडणार का ? मान्सूनच्या परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान आंदाज सांगितला आहे. खरंतर राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. राज्यातील नागपुर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, बीड यासह विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. प्रामुख्याने नागपूर विभागात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. नागपुर […]

Posted inTop Stories

आता शेतीपिकांना दोन महिने पाणी दिले नाही तरी पिक मरणार नाही ! जळगावच्या शेतकरी पुत्राने तयार केली अनोखी पावडर, कृषिमंत्र्यांनाही झाला आनंद

Viral Agriculture News : यंदा महाराष्ट्र जवळपास दुष्काळाचा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे मात्र ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महिनाभर पाऊस पडला नसल्याने सध्याचा पाऊसही ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढणार का हा प्रश्न अजूनही कायमच आहे. खरंतर हे नैसर्गिक […]

Posted inTop Stories

सुरत-चेन्नई महामार्गात बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार का ? नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

Surat Chennai Greenfield Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात महामार्गाचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे ग्रीन फील्ड महामार्ग तयार केले जात आहेत. यासाठी भारतमाला परियोजना राबवण्यात आली आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत महाराष्ट्रात देखील काही महामार्गांची उभारणी केली जात आहे. यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचा देखील […]

Posted inTop Stories

चर्चा तर होणारच ! ऑफ सीजनमध्ये एलईडी लाईटच्या प्रकाशात सुरू केली ड्रॅगन फ्रुटची शेती, दरवर्षी होतेय 15 लाखाची कमाई, युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

Dragon Fruit Farming : गेल्या काही दशकांमध्ये भारतातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून कमी संसाधनांमधूनही देशातील शेतकऱ्यांनी लाखोंची कमाई करून दाखवली आहे. नैसर्गिक आपत्तीवर यशस्वीरीत्या मात करून देशातील शेतकऱ्यांनी आता शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवला आहे. दरम्यान तेलंगाना राज्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये अभिनव प्रयोग करत लाखोंची कमाई करून दाखवली आहे. […]