Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ स्थानकावरूनही सुटणार लोकल, पहा कोणत्या गाड्या सुटणार?

Mumbai Local Train News : मुंबईकरांची सकाळची सुरुवात ही चहासोबत होते की नाही हे माहित नाही पण त्यांची सुरुवात लोकलने नक्कीच होते. बहुसंख्य मुंबईकर कामाला जाताना अन येताना लोकलने प्रवास करतात. यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणतात. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनीच आहे. ही जीवनवाहिनी मुंबईमधील लाखो लोकांचा प्रवास रोजाना सुनिश्चित करते. यामुळे मुंबईकरांना जलद प्रवास […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून सर्वदूर पाऊस होणार ! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज काय?

Panjabrao Dakh New Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. मात्र भारतीय हवामान विभागाने आजपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात जोरदार पाऊस […]

Posted inTop Stories

पीएम किसान योजना : ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा पंधरावा हप्ता, पण….

Pm Kisan Yojana : देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता अर्थातच 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारने सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात […]

Posted inTop Stories

हळदीच्या दरात तब्बल 5 हजाराची घसरण ! पून्हा भाव वाढणार का ? 

Turmeric Rate : हळद हे मराठवाड्यात, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. खरंतर हे एक नगदी पीक आहे. राज्यातील काही भागातील हवामान या पिकासाठी पोषक आहे. या पिकातून शेतकऱ्यांना अलीकडे शाश्वत उत्पन्न मिळत आहे. परिणामी हळद लागवडीखालील क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक […]

Posted inTop Stories

राज्यात पुढील दहा दिवस कसे राहणार हवामान ? पावसाचा जोर केव्हा वाढणार ? हवामान विभागाचा नवीन अंदाज वाचा

Maharashtra Rain : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. खरंतर ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात एकदाही चांगला मोठा पाऊस पडला नाही. यामुळे खरिपातील पिके संकटात आली होती. सोयाबीन, कापूस, मका, तूर इत्यादी पिकांच्या वाढीच्या अवस्थेतच पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अनेक भागातील पिके करपली होती. यामुळे सगळीकडे यंदा भीषण दुष्काळ […]

Posted inTop Stories

तुरीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ निर्णय, आफ्रिकेतून तूर आयात पण होणार सुरु; दरात घसरण होणार का? काय म्हणताय तज्ञ

Tur Farming : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. विशेष म्हणजे सोयाबीनचे बाजार भाव गेल्या अनेक महिन्यांपासून मंदीत आहेत. मात्र तुरीचे दर गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तेजीत आले आहेत. गेल्या हंगामा तुरीचे कमी उत्पादन झाले असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून […]

Posted inTop Stories

सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात कस राहणार हवामान? मोठा पाऊस पडणार का? पंजाबराव म्हणतात की…

Panjabrao Dakh News : पंजाबरांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि तातडीचा मेसेज दिला आहे. पंजाबरावांनी पुन्हा एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या उर्वरित दिवसात राज्यात कसे हवामान राहणाऱ्या बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात पाऊस पडणार की नाही तसेच दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील कोणत्या भागात पाऊस […]

Posted inTop Stories

हळदीच्या दरात मोठी घसरण, पण ‘या’ महिन्यात बाजारभावात येणार विक्रमी तेजी, कारण काय ?

Maharashtra Turmeric Rate : राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतात. याशिवाय मराठवाड्यात देखील हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी हळद या नगदी पिकावर अवलंबून आहे. या पिकावर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून असते. सध्या मात्र हळदीचे बाजारभाव कमी […]

Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी मिळणार मोठी भेट! नमो शेतकरी योजनेची ट्रायल पूर्ण, केव्हा मिळणार 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता ? पहा….

Namo Shetkari Yojana : केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. शिंदे फडणवीस पवार सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प 2023-24 मध्ये अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. यात एक रुपयात पिक विमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शेजारी शेतकरी तुमच्या जमिनीचा बांध कोरत असेल तर काय कराल? तज्ञ म्हणतात की…

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांकडून शेत जमिनी संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. यात अनेकांचे शेजारी शेतकरी शेताचा बांध कोरत असल्याच्या तक्रारी असतात. तसेच शेजारी शेतकरी बांध कोरत असेल तर काय केले पाहिजे असा देखील प्रश्न काही लोकांकडून उपस्थित केला जातो. जर तुमचाही असाच प्रश्न असेल, तुमचाही बांध तुमचे शेजारील शेतकरी कोरत असतील किंवा भावकीतील शेतकरी […]