Posted inTop Stories

……तर आधार कार्ड धारकाला 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार ! ‘हे’ नियम तुम्हाला माहीतचं असायला हवेत

Aadhar Card News : प्रत्येक भारतीय नागरिकाकडे तुम्हाला आधार कार्ड पाहायला मिळणार आहे. आधार कार्ड हे भारतीयांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडेही आधार कार्ड असेलच नाही का ? खरेतर, हा ओळखीचा पुरावा जवळपास सर्वच कामांमध्ये उपयोगी ठरतो. शासकीय, निमशासकीय कामांमध्ये आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, सिम कार्ड काढण्यासाठी शाळेत ऍडमिशन […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग ! 18 तासांचा प्रवास होणार फक्त 7 तासात, 700 किमीचा मार्ग ‘हे’ 12 जिल्हे जोडणार, पहा रूटमॅप

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात महामार्गांचे जाळे तयार झाले आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. काही महामार्गांची कामे नजीकच्या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या राज्यातील काही महामार्गाची कामे देखील आता अंतिम टप्प्यात आली आहेत. यातीलच एक महामार्ग म्हणजे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग. हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात आणखी 5 दिवस सुरू राहणार मान्सूनपूर्व पाऊस ! कोणत्या जिल्ह्यात हजेरी लावणार ?

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच एक गुड न्युज समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने 19 मे 2024 ला मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे 31 मे च्या सुमारास मान्सून केरळमध्ये येणार असा अंदाज आहे. 28 मे ते तीन जून या कालावधीत मानसूनचे केरळात आगमन होण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! बारावीचा निकाल 21 मेला लागणार, तर 10 वी चा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार

SSC And HSC Result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या अर्थातच 21 मे 2024 ला बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे. आम्ही […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! ग्रॅच्युइटीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता….

7th Pay Commission News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा संघटित क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटीच्या रकमे संदर्भात. सरकारी आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 […]

Posted inTop Stories

आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्राला मिळणार नववी वंदे भारत एक्सप्रेस ! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती, कोणत्या मार्गावर धावणार?

Vande Bharat Train : आज देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यानंतर आणखी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 4 जून 2024 ला मतदानाचा निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राला एक नवीन vande भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून समोर येत आहे. वंदे भारत […]

Posted inTop Stories

Aadhar Card धारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्डचे काय होते ? काय सांगतो नियम

Aadhar Card Rules : आधार कार्ड हा भारतीयांचा सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. हे एक महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे. आधार कार्ड विना भारतात कोणतेच काम होऊ शकत नाही. आपल्या देशात साधे एक सिम कार्ड जरी काढायचे असेल तरी देखील आधार कार्ड लागते. आधार कार्ड मध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फिंगरप्रिंट अशा विविध गोष्टी नमूद […]

Posted inTop Stories

‘या’ तारखेला बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात 18 मे पासून पूर्व मौसमी पावसाचा जोर कमी होणार असे म्हटले आहे. पण, पंजाबरावांनी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे. पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 18 मे ते 24 […]

Posted inTop Stories

गुंतवणूकदारांना अच्छे दिन ! ‘या’ 5 बँका देत आहेत एफडी वर सर्वाधिक परतावा, मिळतेय 9.60 टक्क्यांपर्यंतचे व्याज

FD News : भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी काही लोक सरकारी बचत योजनांमध्ये पैसा गुंतवत आहेत. तसेच काहीजण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करत आहेत. अलीकडे देशातील विविध बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत अधिक झाली आहे. महिला वर्ग देखील आता एफडी करण्याला विशेष प्राधान्य […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद ; कारण काय ?

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक सोयीची झाली आहे. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. तसेच काही रस्त्यांची दुरुस्तीची कामे देखील केली जात आहेत. यात वरंधा घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम देखील हाती घेण्यात आले […]