Posted inTop Stories

आज नागपूर, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यात कसं राहणार हवामान ?

Maharashtra Rain : जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पाहायला मिळाला. 11 जूनला राज्यात मान्सून पोहोचला आणि त्यानंतर राज्यात मौसमी पाऊस सुरू झाला. मात्र राज्यातील कोकण आणि घाटमाथा वगळता जून महिन्यात कुठेच समाधानकारक पाऊस पाहायला मिळाला नाही. जुलै महिन्याची सुरुवात मात्र जोरदार झाली. एक जुलैपासून ते सहा-सात जुलै पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 2 लाख 18 हजाराची महागाई भत्ता थकबाकी, वाचा….

Government Employee News : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी सेवेत कार्यरत असेल तर आजची ही बातमी अशा सर्व व्यक्तींसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर आगामी वर्षात देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांसाठी मंथन सुरू केले आहे. 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत […]

Posted inTop Stories

पंजाब डख : शेतकऱ्यांनो, चिंता करू नका ! ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार, वाचा सविस्तर

Panjab Dakh News : जुलै महिन्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. एक जुलै ते सहा जुलै राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. नासिक, अहमदनगर, पुणेसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात तसेच खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर चांगला राहिला आहे. मात्र पुढील […]

Posted inTop Stories

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर सुरू होणार लोकल रेल्वे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी माहिती

New Mumbai Railway : नवी मुंबईकरांसाठी पुढील दहा दिवसात एक मोठी भेट रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे. दस्तूरखुद्द केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दहा दिवसात बेलापूर-खारकोपर-उरण या रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण आणि दिघा रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी खुले होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी […]

Posted inTop Stories

उच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात दिला मोठा निर्णय ! काय म्हटलं हायकोर्ट, वाचा सविस्तर

State Employee News : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेवरून मोठे वादंग उठले आहे. सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. दरम्यान शासनाने कर्मचाऱ्यांच्या या भावना लक्षात […]

Posted inTop Stories

Maize Farming : यंदा मक्याच्या कोणत्या जातीची लागवड कराल ? कृषी तज्ञ काय सांगतात, वाचा….

Maize Farming : मका हे भारतात उत्पादित होणारे एक मुख्य तृणधान्य पीक आहे. या पिकाची संपूर्ण देशभरात कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील मका लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. या पिकाची प्रामुख्याने खरीप हंगामात लागवड होते. सध्या मका पिकाची पेरणी केली जात आहे. राज्यातील बहुतांशी भागात मका लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत […]

Posted inTop Stories

राज्यात पावसाचा जोर कमी होणार ! पण पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain : मान्सूनचा पहिला महिना अर्थात जून महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडला नाही. कोकण आणि घाटमाथ्यावर जून महिन्यात पाऊस झाला मात्र उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पाहायला मिळाला नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाची जोरदार कमबॅक एन्ट्री झाली. एक जुलै ते सहा जुलै राज्यातील बहुतांशी भागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र […]

Posted inTop Stories

राज्य शासनाने ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात घेतला मोठा निर्णय, मिळणार मोठा दिलासा, वाचा…

State Employee News : राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शिक्षकांसाठी अति महत्त्वाचा आहे. यामुळे जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा आपल्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, […]

Posted inTop Stories

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता रेल्वेने प्रवास करताना पाच वर्षांपेक्षा लहान मुलांचेही तिकीट काढावे लागणार ? वाचा….

Indian Railway News : नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, लांबच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. त्यामध्ये रेल्वेने सर्वाधिक प्रवास केला जातो. बसपेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक गतीमान असल्याने रेल्वेच्या प्रवासाला नेहमीच पसंती दिली जाते. विशेष बाब अशी की, भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वाधिक लांबीचे पाचवे नेटवर्क आहे. याचाच अर्थ भारतीय रेल्वे कानाकोपऱ्यात पोहोचली […]