Posted inTop Stories

ब्रेकिंग ! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत सादर करता येणार अर्ज, वाचा….

Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती अव्वाच्या-सव्वा बनल्या आहेत. अशा परिस्थितीत राजधानीत घर घेणं म्हणजे आता अवघड बाब बनत चालली आहे. यामुळे मुंबईमध्ये घर घेण्यासाठी म्हाडाच्या घरांना पसंती दाखवली जात आहे. यासाठी मुंबई मंडळाच्या लॉटरीला नेहमी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल […]

Posted inTop Stories

दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! दूध खरेदी दरात होणार वाढ, आता ‘इतका’ खरेदी दर मिळणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

Maharashtra Milk Rate : राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एका अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, शेतीसोबतच राज्यात पशुपालन हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. हा व्यवसाय शेतीला पूरक असल्याने या व्यवसायाची व्याप्ती गेल्या काही दशकात वाढली आहे. पूर्वी पशुपालन हा व्यवसाय खूपच छोट्या स्तरावर केला जात असे. मात्र आता पशुपालनाची व्याप्ती वाढवण्यात आली […]

Posted inTop Stories

कौतुक करावे तेवढे कमीच ! उधारीचे पैसे घेऊन खरेदी केली 1 ट्रक, आज आहे 5000 गाडीचा मालक, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे नाव, वाचा ही यशोगाथा

Success Story : अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है ! असं आपण नेहमीं म्हणतं असतो. याची अनेक उदाहरणे देखील आपल्याला पाहायला मिळतात. विजय संकेश्वर यांनी देखील ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. विजय संकेश्वर हे नाव भारतासाठी अपरिचित नाही. संकेश्वर हे व्ही आर एल […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात ? त्यांचे टाईमटेबल कसे आहे ? वाचा…

Vande Bharat Train : येत्या पाच दिवसात भारतीय रेल्वे देशात नवीन पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे. 27 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच मार्गावर ही ट्रेन सुरु होणार आहे. खरतर, छत्रपती शिवाजी महाराज […]

Posted inTop Stories

मतदान कार्ड हरवले असेल तर चिंता करू नका ! आता ‘या’ पद्धतीने घरबसल्या डाऊनलोड करता येणार वोटर आयडी कार्ड ! 

Voter Id Card : शासकीय तसेच निमशासकीय कामांसाठी विविध सरकारी कागदपत्रांची गरज भासत असते. यामध्ये आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड आणि रेशन कार्डचा प्रामुख्याने समावेश होतो. अलीकडे वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड हे देखील एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. मतदान कार्डचा वापर केवळ मतदान करण्यासाठी होतो असे नव्हे तर याचा वापर […]

Posted inTop Stories

महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करणार ! कोणती कागदपत्रे लागतात, प्रोसेस काय? वाचा….

Agriculture News : नमस्कार मित्रांनो ! जर तुम्ही शेतकरी असाल तेव्हा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या नानाभित अशा योजना राबवल्या जात आहेत. या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांना एकाच छताखाली सर्व योजनेचा लाभ मिळावा, योजनेसाठी वारंवार […]

Posted inTop Stories

आता घरबसल्या बनवता येणार रेशन कार्ड ! ‘या’ वेबसाईटवर सादर करावा लागणार अर्ज, पहा संपूर्ण प्रोसेस

Ration Card Online : देशभरातील गरीब आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शासनाकडून गरिबांना स्वस्तात धान्य देण्यासाठी देखील योजना चालवली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळापासून केंद्र शासनाकडून गरिबांना मोफत धान्य पुरवले जात आहे. अजूनही ही योजना सुरूच आहे. मात्र धान्य घेण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत […]

Posted inTop Stories

पंढरीचा विठूमाऊली पावला..! राज्यातील ‘या’ लोकांना मिळणार 5 लाखाचा लाभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra News : राज्य शासन राज्यातील सामान्य जनतेसाठी कायमच कल्याणकारी योजना राबवत असते. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. महिला, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, विद्यार्थी, असंघटित कामगार इत्यादी लोकांसाठी शासनाने अनेक कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत. दरम्यान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. […]

Posted inTop Stories

अहमदनगर जिल्हा विभाजन : अखेर खा. सुजय विखे पाटलांनी मनातलं सांगितलं ! ह्या एका कारणामुळं आहे विरोध…

Ahmednagar News : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. या मुद्द्यावरून राजकारण देखील सुरू झाले आहे. खरंतर गेल्या तीन दशकांपासून अहमदनगरचे विभाजन व्हावे अशी मागणी जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातून होत आहे. आकारमानाने मोठा असलेला हा जिल्हा विभाजित व्हावा अशी नागरिकांची इच्छा आहे. जिल्हा विभाजनावर सर्वांमध्ये एकमत आहे मात्र जिल्हा […]

Posted inTop Stories

पंजाब डख यांच मोठं भाकीत! ‘या’ तारखेला महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार; एवढा पाऊस पडणार की नदी-नाले ओसांडून वाहतील, वाचा….

Panjab Dakh Havaman Andaj : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हवामान तज्ञ पंजाब डख यांनी एका शेतकरी मेळाव्यात मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. या कार्यक्रमात त्यांनी पुढील काळात महाराष्ट्रात मान्सून कसा राहणार? पावसाला केव्हा सुरुवात होणार याबाबत एक मोठ भाकीत वर्तवल आहे. पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात येत्या दोन दिवसात अर्थातच 24 जून […]