Posted inTop Stories

आता रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयात अर्ज करता येणार नाही ! मग कसं मिळणार रेशन कार्ड, वाचा….

Ration Card : जर तुम्हीही नवीन रेशन कार्ड काढू इच्छित असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. वास्तविक आजची ही बातमी तमाम रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, आधी रेशन कार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसहित अर्ज करावा लागत होता. म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिले […]

Posted inTop Stories

राम भक्तांसाठी खुशखबर ! अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, कोणत्या तारखेपासून रामललाच्या दर्शनाला मंदिर खुले होणार? वाचा….

Ayodhya Ram Temple : भारतासहित संपूर्ण जगातील राम भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, रामललाच्या जन्मभूमीवरून न्यायालयात अनेक वर्ष खटला सुरू होता. या खटल्याचा मात्र निकाल लागला आणि राम ललाची जन्मस्थळी निश्चित करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर प्रभू श्रीरामजीच्या जन्मस्थळीवर भव्य राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. […]

Posted inTop Stories

मान्सूनमुळे भारतीय अर्थव्यवस्था बनली एक नंबरची ! अन यामुळेच हिंदुस्थान गुलामही बनला, मान्सूनचं भारतासाठीचे महत्व वाचा…

Monsoon News : मान्सून भारतात दाखल होऊन जवळपास एक पंधरवडा उलटला आहे. केरळमध्ये मान्सून सात जूनला पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात मान्सून 11 जूनला दाखल झाला आहे. परंतु राज्यात मान्सूनच आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास अपेक्षित अशा गतीने झाला नाही. अजूनही मान्सून राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातच थबकला आहे. मात्र आता मान्सूनच्या पुढील […]

Posted inTop Stories

अहमदनगरचा चहुमूलकी वाजे डंका ! जगातील टॉप 10 शाळेमध्ये नगरच्या ‘या’ शाळेची निवड झाली, महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

Ahmednagar News : अहमदनगर हा भौगोलिक दृष्ट्या पुण्यानंतर सर्वाधिक मोठा जिल्हा. सहकार क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासात कायमच अग्रेसर राहिला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतेच टी फोर एज्युकेशन या संस्थेने जगभरातील सर्वोच्च दहा प्रेरणादायक आगळ्यावेगळ्या शिक्षण संस्थांची निवड केली आहे. […]

Posted inTop Stories

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज : महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडणार ? पहा…..

Panjab Dakh Havaman Andaj : गेली तीन वर्षे अर्थातच 2020 पासून ते 2022 पर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मान्सून काळात समाधानकारक पाऊस झाला आहे. हवामान तज्ञांच्या मते हे तीन वर्ष ला निनाची असल्याने मान्सून काळात चांगला पाऊस पडला. मात्र यंदा अर्थातच 2023 मध्ये एल नीनो सक्रिय राहणार असल्याचा अंदाज जवळपास दोन ते तीन महिन्यांपूर्वी अमेरिकन हवामान […]

Posted inTop Stories

सोयाबीन लागवड : पिक खोडमाशीपासून वाचवण्यासाठी ‘या’ औषधाने बीजप्रक्रिया करा, 100% फायदा होणार

Soyabean Lagwad : सोयाबीन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभ राहत ते मराठवाडा आणि विदर्भाचे चित्र. कारण की, मराठवाडा आणि विदर्भ विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सोयाबीनची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. मराठवाड्यातील सर्वच शेतकरी या मुख्य पिकावर अवलंबून आहेत. यंदा देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. अद्याप राज्यात कुठेच पेरणी योग्य पाऊस […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो तयारीला लागा..! अहमदनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारासह ‘त्या’ 14 जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार, वाचा….

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सूनसंदर्भात. राज्यात 11 जूनला मान्सूनच आगमन झालं. राज्यातील तळकोकणात मान्सून पोहोचला. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढील प्रवास  करता आला नाही. मान्सून जवळपास सात ते आठ दिवसापासून तळ कोकणातच पाहायला मिळत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे केव्हा आगमन […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! भाताच्या एक नव्हे तर दोन नवीन जाती झाल्यात विकसित, आता शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकं’ उत्पादन, वाचा….

Rice Farming : भारतात प्रामुख्याने तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करत असतात. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. जरी राज्यात अद्याप सर्वत्र मानसून पोहोचलेला नसला तरीही खरीप हंगामाच्या पीक पेरणीपूर्वीची सर्व तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण करून ठेवलेली आहे. आता शेतकरी बांधव केवळ मान्सूनच्या पावसाची वाट पाहत […]

Posted inTop Stories

राहुरी विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या ‘या’ वाणातून मिळणार विक्रमी उत्पादन ! वाचा सविस्तर

Tur Variety : राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस या नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात या दोन्ही पिकांची शेती केली जाते. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. सोयाबीन, कापूस या नगदी पिकाबरोबरच राज्यात तूर लागवडीखालील क्षेत्र देखील विशेष उल्लेखनीय आहे. या पिकाची […]

Posted inTop Stories

गुड न्यूज ! सोयाबीन दरात झाली मोठी वाढ; ‘या’ ठिकाणी सोयाबीनला मिळतोय सात हजाराचा दर, पण….

Soybean Price : सोयाबीन हे महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीनपासून शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे. या विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण याच नगदी पिकावर अवलंबून असते. मात्र या हंगामात […]