Posted inTop Stories

महाराष्ट्रात पुन्हा तीन दिवस पावसाचे ! कोणत्या भागात बरसणार वादळी पाऊस ?

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील विदर्भ विभागातील अकोला शहरात कमाल तापमान 42.8°c पर्यंत पोहोचले आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये कमाल […]

Posted inTop Stories

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! आता रजा घेतांना…..

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी तथा कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा नियम एक एप्रिल 2024 पासून बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता राज्य कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना एक एप्रिल 2024 पासून ऑफलाइन पद्धतीने रजेचा अर्ज सादर करता येणार […]

Posted inTop Stories

मुंबईहुन नाशिक, शिर्डी, पुणे प्रवास करणे होणार महाग ! टॅक्सीचे भाडे महागणार ? किती वाढणार भाडे, पहा….

Mumbai To Pune Travel Taxi Rate : भारतात प्रवासासाठी रेल्वेचा, बसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याशिवाय खाजगी ट्रॅव्हल्सने देखील मोठ्या प्रमाणात प्रवास केला जात असतो. तसेच टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे. राज्यात काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-सिल्वर वातानुकूलित टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. दरम्यान मुंबईहून नाशिक, शिर्डी तसेच पुण्याला […]

Posted inTop Stories

निर्यातबंदी लागू असतानाही कांदा बाजारभावात सुधारणा, ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी दर, पण….

Kanda Market : सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण ! अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे अनेकदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला आहे. कांदा निर्यातीबाबतच्या शासनाच्या धोरणावरून हे आपल्या लक्षात आलेच असेल. खरेतर सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात कांदा निर्यात बंदीचा मुद्दा मोठा तापलेला आहे. हा मुद्दा सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत जड […]

Posted inTop Stories

2024 मध्येही महाराष्ट्रात दुष्काळ पडणार, ‘हे’ आहे प्रमुख कारण, प्रसिद्ध भारतीय संशोधकाच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Monsoon News : जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ भारतात मान्सूनचा काळ असतो. या कालावधीमधील नैऋत्य मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावतो. भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे. यामुळे जर मान्सून कमकुवत झाला तर याचा अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम पाहायला मिळतो. दरम्यान, अनेक जागतिक हवामान संस्थांनी […]

Posted inTop Stories

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गोड बातमी, म्हाडा 1,000 घरांसाठी सोडत काढणार, केव्हा निघणार जाहिरात ?

Mumbai Mhada News : स्वप्ननगरी, मायानगरी, बॉलीवूडनगरी म्हणून देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला ओळख मिळालेली आहे. मात्र या स्वप्ननगरीत स्वप्नातील घर घेण ही काही सोपी बाब राहिलेली नाही. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता सर्वसामान्यांना येथे घर खरेदी करणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना मुंबईमध्ये घर घेताना म्हाडाच्या घरांचा मोठा आधार मिळत […]

Posted inTop Stories

मुंबई ते गोवा दरम्यान तयार होणार दोन नवीन महामार्ग, कसे असतील रूट ? वाचा सविस्तर

Mumbai To Goa Expressway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात विविध विकास कामे केली जात आहे. समृद्धी महामार्गासारखी हायटेक महामार्गाची कामे राज्य रस्ते विकास महामंडळ करत आहे. समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेला सध्याचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग […]

Posted inTop Stories

….तर तुम्हालाही मिळू शकतं स्वस्तात 10 लाखापर्यंतचे कर्ज !

Personal Loan : आपल्यापैकी अनेकांना अचानक पैशांची गरज भासली की आपण आपल्या मित्रांकडे, नातेवाईकांकडून पैशांची ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर पैशांची ऍडजेस्टमेंट झाली नाही तर आपण बँकेत जातो आणि पर्सनल लोनसाठी अप्लाय करतो. इमर्जन्सी मध्ये बँकेकडून घेतलेले वैयक्तिक कर्ज फायद्याचे ठरते यात शंकाच नाही. मात्र, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे खूप अधिक असतात यामुळे जेव्हा […]

Posted inTop Stories

RBI ने एकाच वेळी ‘या’ 5 बँकांवर केली मोठी कारवाई ! या बँकेत तुमचे तर खाते नाही ना ?

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एवढेच नाही तर काही बँकेचा परवाना म्हणजेच लायसन्स देखील रद्द केले आहे. यामुळे या सदर लायसन्स रद्द झालेल्या बँकेला आता बँकिंग व्यवसाय करता येणार नाहीये. यामुळे बँक […]

Posted inTop Stories

अखेर महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय जारी !

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्ता चार टक्क्यांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर देशभरातील अनेक राज्य सरकारांनी तेथील राज्य […]