Posted inTop Stories

केळी पिकासाठी घातक ठरणारा ‘हा’ रोग भारतात आलाच ! केळी पिकाचे अस्तित्व आले धोक्यात, महाराष्ट्रातही झालाय का शिरकाव ? पहा….

Banana Farming : केळी हे भारतात उत्पादित होणारे एक मुख्य फळ पीक आहे. आपल्या महाराष्ट्रातही केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील खानदेश विभाग केळी उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. खानदेश विभागातील जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त राज्यातील उत्तर प्रदेश बिहार गुजरात तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात […]