Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! 11 मार्चला होणार ‘या’ प्रकल्पाचे उदघाट्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू होणार उदघाट्न

Mumbai News : मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचे अर्थातच अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे. या अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती […]