Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार ‘नमो शेततळे अभियान’ राबवणार, राज्यात ‘इतके’ शेततळे तयार होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. खरंतर गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. यावर्षी देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. यंदा महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या […]