Posted inTop Stories

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय ! ‘या’ शेतकऱ्यांचा सातबारा उतारा होणार बंद, तुमचाही 7/12 बंद होणार का ? वाचा सविस्तर

Maharashtra Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी, जमीनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील भूमी अभिलेख विभागाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचा सातबारा बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास साडेसात लाख सातबारे बंद होणार आहेत. एका शासकीय आकडेवारीनुसार, आपल्या राज्यात जवळपास 2 कोटी […]