Posted inTop Stories

दहावीनंतर ‘हे’ कोर्स केल्यास मिळणार लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी !

Diploma Courses After 10th : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला होता. 21 मे 2024 ला इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीच्या निकालाची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्ड उद्या अर्थातच 27 मे 2024 ला दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा अधिकृत […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात तयार होतोय नवीन 447 किलोमीटर लांबीचा मार्ग ! कोणती शहरे जोडली जाणार ? कसा असणार रोडमॅप?

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही कित्येक रस्ते विकास प्रकल्पांची कामे विविध टप्प्यात आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. यामुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कोकणात जाणाऱ्यां प्रवाशांना अगदी तारेवरची कसरत करून […]

Posted inTop Stories

एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सेविंग अकाउंट असलेल्या ग्राहकांसाठी बँकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता….

SBI Bank : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे निर्णय घेत असते. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने आज आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. आज एसबीआयने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे बँकेच्या करोडो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर […]

Posted inTop Stories

अशोक चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण होणार ! महाराष्ट्रात तयार होणार ‘हा’ नवीन महामार्ग, लवकरच सुरु होणार बांधकाम

Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्णत्वास गेली आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. समृद्धी महामार्ग हा देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेला हा समृद्धी महामार्ग राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम […]

Posted inTop Stories

…..तर ‘हे’ मोबाईल नंबर कायमचे बंद होणार ! केंद्रातील सरकारचा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय, देशातील 6 लाख लोकांना बसणार फटका

This Mobile Number Will Close : सध्याचे हे युग कम्प्युटरचे युग, मोबाईलचे युग म्हणून ओळखले जात आहे. गेल्या दीड-दोन दशकांच्या काळात इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून या प्रगतीचा सर्वसामान्य मानवाला देखील मोठा फायदा झाला आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात नवनवीन संशोधन झाले आहे. या नवनवीन संशोधनाचा आणि […]

Posted inTop Stories

ये हुई ना बात ! महाराष्ट्रात तयार होणार आणखी 2 एक्सप्रेस वे ; राजधानी मुंबईवरून ‘या’ भागात जाणे होणार सोपे

Maharashtra New Expressway : राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी गुड न्युज समोर येत आहे. राज्यात दोन नवीन एक्सप्रेस वे ची बांधणी केली जाणार आहे. पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलेल्या सरकारने आता मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई हा प्रवास गतिमान व्हावा यासाठी दोन नवीन महामार्गांची उभारणी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या […]

Posted inTop Stories

……..म्हणून ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून ! Mansoon 2024 चा नवा अंदाज वाचलात का ?

Mansoon 2024 New Update : सध्या महाराष्ट्रात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधून उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजून निघाले आहे. उन्हाचे चटके आणि उकाडा असह्य होत असून अनेकांच्या माध्यमातून अखेर मान्सूनचे आगमन कधी होणार ? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या चर्चा सुरू आहेत. भारतीय हवामान विभाग देखील […]

Posted inTop Stories

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% कधी होणार ? ‘या’ तारखेला निघणार जीआर

Maharashtra State Employee News : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून यानंतर निकाल जाहीर होणार आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून 2024 ला जाहीर होणार आहे. तोपर्यंत संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू राहणार आहे. दरम्यान […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार महागाई भत्ता वाढीची भेट, यावेळी 3-4% नाही तर इतका वाढणार DA ?

7th Pay Commission : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि त्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान यामुळे सर्वत्र अतिशय उल्हासाचे वातावरण आहे. आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज सहाव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून या लोकसभा निवडणुकीचा निकाल […]

Posted inTop Stories

भारतात कोणाकडे आहे हजारो एकर जमीन ? देशातील सर्वात मोठा जमीनदार कोण ?

Who Own The Most Land In India : भारतात जमिनीला खूप मागणी आहे. देशात एग्रीकल्चरल लँड आणि नॉन अग्रिकल्चरल लँड अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीला मोठी मागणी आहे. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळत आहे. यामुळे याला काळे सोने म्हणून ओळखतात. भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. मात्र असे असले तरी आपल्या देशाची वाढती लोकसंख्या पाहता सध्या […]