Posted inTop Stories

सप्टेंबर महिन्यातही ऑगस्ट महिन्यासारखाच कमी पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. खरंतर भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळेच ज्यावर्षी चांगला पाऊसमान राहतो त्यावर्षी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते आणि ज्या वर्षी पाऊसमान चांगला राहत नाही त्यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असते. यंदा […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य, संप ठरला फायद्याचा

State Employee News : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई मधील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबईमधील बेस्टचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून संपावर गेले होते. यामुळे मुंबईकरांचा प्रवास मोठा मुश्किल झाला होता. मुंबईकरांना बेस्टचे कर्मचारी संपावर असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. […]

Posted inTop Stories

राज्य सरकारी कर्मचारी झालेत मालामाल ! ‘या’ भत्त्यात झाली वाढ, वित्त विभागाचा जीआर जारी, कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ?

State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे काल अर्थातच सात ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा जीआर निघाला आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयअंतर्गत राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ […]

Posted inTop Stories

खुशखबर ! मुंबई-पुणे प्रवास लवकरच होणार ट्रॅफिक फ्री, MSRDC पाच हजार कोटींचा खर्च करणार, कसा असणार प्रकल्प ? वाचा….

Mumbai Pune Traffic News : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रस्ते विकासाच्या कामांनी जोर पकडला आहे. आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पाहता शासनाच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. तसेच अनेक नवीन प्रकल्प देखील शासनाकडून सुरू केले जात आहेत. यातच आता मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास गतिमान […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; जुनी पेन्शनसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने केले ‘हे’ मोठे आवाहन, पहा…..

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू करण्यात आली आहे. परंतु हे एनपीएस धारक कर्मचारी ही योजना रद्दबातल […]

Posted inTop Stories

Maharashtra Breaking : निवडणुकीआधी महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे बनणार !  ही आहे संपूर्ण यादी

Maharashtra Breaking : भाषिक प्रांत वार रचना झाल्यानंतर 1960 मध्ये मराठी भाषीकांचा प्रदेश म्हणून नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ज्यावेळी नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी राज्यातील जिल्ह्यांची संख्या होती 26. यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने या 26 जिल्ह्यांपैकी मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून आत्तापर्यंत नवीन दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. अर्थातच सध्या […]

Posted inTop Stories

पंजाबराव डख हवामान अंदाज; महाराष्ट्रात कमी कालावधीत पडणार जास्त पाऊस, ऑगस्ट महिन्यातील ‘या’ तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राज्यात या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाने ओढ दिली असल्याने महाराष्ट्रात दुष्काळ पडणार की काय? अशा चर्चा आता शेतकऱ्यांच्या बांधावर रंगत आहेत. यामुळे कृषी आणि कृषीशी निगडित व्यवसायांमध्ये खूपच नरमाई पाहायला मिळत आहे. कृषीशी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रावर वरुणराजा मेहरबान….! पाऊस पुन्हा येणार, केव्हा होणार जोरदार पावसाला सुरुवात ? हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 12 ते 13 दिवसांपासून रजेवर गेलेला पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. खरंतर, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पाऊस झाला. या जास्तीच्या पावसाने निश्चितच राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आणि तेथील शेतकऱ्यांना याचा मोठा […]

Posted inTop Stories

हवामानात अचानक झाला बदल; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या भागात जोरदार पडणार ? वाचा….

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात जवळपास दहा दिवसांपासून पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाला मात्र या चालू ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली असल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. अशातच मात्र हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर […]

Posted inTop Stories

नगर, संगमनेरच्या बाजारात कांदा बाजारभावात सुधारणा ! मिळाला ‘हा’ विक्रमी भाव

Maharashtra Onion Market Price : फेब्रुवारी ते जून या काळात कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू लागला आहे. राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांशी बाजारात कांद्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे. एकंदरीत मंदीतला बाजार आता तेजीत आला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांना ज्या बाजारभावाची अपेक्षा […]