Posted inTop Stories

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट ! सर्वाधिक लांबीचा मेट्रो मार्ग तयार होणार, थेट विरारपर्यंत धावणार मेट्रो, कसा असणार मार्ग ? वाचा सविस्तर

Mumbai Metro News : महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या काही दशकांपासून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने शहरातील आणि उपनगरातील सध्याची वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. अशातच आता मुंबईबाहेर देखील मेट्रोचे […]

Posted inTop Stories

नागपूरकरांसाठी खुशखबर ! शहरात लवकरच सुरू होणार ट्रॉली बस, ‘या’ भागाला जोडणार, कसा राहणार रूटमॅप, नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती

Nagpur News : नागपूरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात लवकरच ट्रॉलीबस सेवा सुरू होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. खरंतर शहरात मेट्रोची सेवा सुरू झाली आहे. मेट्रोच्या सेवेमुळे शहरातील प्रवास गतिमान झाला असून शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवास अनुभवायला मिळत आहे. […]

Posted inTop Stories

ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला; सप्टेंबर अन ऑक्टोबर 2023 मध्ये कसं राहणार हवामान ? पंजाब डख म्हणताय…..

Panjabrao Dakh News : शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातुन गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव संकटात आले आहेत. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. विशेष म्हणजें काही भागात कडक ऊन देखील पडत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन…! सेवानिवृत्तीच वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार, मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर ? 

State Employee Retirement Age : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये संपूर्ण देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच निवडणूकांची रणधुमाळी रंगणार म्हणून रणांगण तयार करण्यासाठी शासनाकडून सुरुवात झाली आहे. शासनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, महिलांसाठी, […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात पुढील 7 दिवस कस राहणार हवामान ? कोणत्या भागात पडणार पाऊस आणि कोणत्या भागात राहणार पावसाचा खंड ? हवामान विभाग म्हणतंय….

Maharashtra Rain : यंदा पावसाचा लहरीपणा प्रकर्षाने जाणवत आहे. गेली तीन वर्ष चांगला पाऊस झाल्यानंतर यंदा मात्र गेल्या महिन्यातील काही दिवस वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. तसेच जुलै महिन्यात काही भागात कमी वेळेत जास्तीचा पाऊस झाला आहे. कमी वेळेत जास्तीच्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला आहे. दरम्यान या चालू ऑगस्ट महिन्यात […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै महिन्यापासून 4% नाही तर ‘इतकी’ वाढ होणार ! ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनच्या महासचिवांची मोठी माहिती

Government Employee News : देशभरातील केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी आणि कौटुंबिक निवृत्तवेतन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर संपूर्ण देशभरात एक करोड पेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक तसेच निवृत्तीवेतनधारक आहेत. या करोडो कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नुकतीच एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! यंदा दिवाळीपर्यंत जोरदार पाऊस सुरु राहणार, पण….; पंजाबराव डख यांची मोठी माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या 9 ते 10 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या दीर्घकालीन हवामान अंदाजात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. या दोन महिन्यात सरासरीच्या 98 टक्के एवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर…! महापालिकेचा मोठा निर्णय, 16 हजार 621 कोटी खर्चून तयार होणार ‘हा’ नवीन सागरी किनारा मार्ग, कसा असेल रूटमॅप ?

Mumbai News : मुंबईमधील जनतेसाठी एक अतिशय कामाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमधील सागरी किनारी मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार असून शहरातील वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार आहे. मुंबई ही मायानगरी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून, वाहनांची संख्या देखील वेगाने […]

Posted inTop Stories

नादखुळा ! इराणचे खजूर आपल्या महाराष्ट्रात पिकवले, प्रगतिशील शतकऱ्याने 8 लाख रुपये कमवले, कसं केलं नियोजन?

Farmer Success Story : शेती व्यवसाय अलीकडे मोठा आव्हानात्मक बनला आहे. शेतीमध्ये वेगवेगळ्या अडचणी शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहेत. एक ना अनेक संकटांमुळे हा व्यवसाय तोट्यात चालला आहे. आसमानी तसेच सुलतानी संकटांमुळे शेतकरी भरडला जात आहे. त्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. मात्र तरीही शेतकरी जिद्दीने शेती फुलवत आहेत. विविध प्रयोग करत शेतकरी बांधव […]

Posted inTop Stories

गुलाब फुलशेती सुरु करा, लाखोंची कमाई होणार; कशी करणार गुलाबाची शेती ? वाचा…. 

Agriculture Business Idea In Marathi : अलीकडे सुशिक्षित नवयुवक तरुणांची शेती व्यवसायातून केवळ पोट भरू शकत, यातून लाखोंची कमाई होऊ शकत नाही अशी धारणा बनली आहे. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या नवयुवक तरुणांना देखील असच वाटत आहे. पण जर सुयोग्य नियोजन करून आणि बाजाराचा आढावा घेऊन शेती केली तर शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई सहजतेने […]