Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 15 ऑगस्ट ठरणार लकी; शासन घेणार ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून विविध लाभ दिले जातात. कर्मचाऱ्यांना वेतना सोबतच विविध भत्ते मिळतात. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारख्या विविध भत्याचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जातो. यात महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. म्हणजेच सहा महिन्यानंतर महागाई भत्ता वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै […]

Posted inTop Stories

काय सांगता ! समृद्धी महामार्ग तब्बल ‘इतके’ महिने राहणार बंद ?

Maharashtra Samriddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. हा महामार्ग प्रकल्प दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच पुढाकाराने हा महामार्ग जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही […]

Posted inTop Stories

पावसाळ्यात कापूस पिकाची काळजी कशी घेणार ? कृषी तज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, एकदा वाचाच

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाला पांढर सोन म्हणून ओळखल जात. याचे मुख्य कारण म्हणजे कापसाला बाजारात मोठी मागणी असते. याला बाजारात अगदी सोन्याप्रमाणे मागणी आहे. शिवाय अलीकडे कापसाचे बाजार भाव विक्रमी वाढले आहेत. सोन्याप्रमाणेच याला भाव मिळत आहे. यामुळेच या कापसाला पांढर सोनं म्हणून ओळखलं […]

Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! आता शेतीचे पंचनामे पण होणार ऑनलाइन, ‘हे’ एप्लीकेशन झाले सुरु, काय फायदे होणार वाचा

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत मिळू शकणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेती पिकांचे […]

Posted inTop Stories

हवामान विभाग म्हणतंय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात खूपच कमी पाऊस पडणार ! पंजाबराव डख यांचा अंदाज काय ? पहा…..

Panjabrao Dakh Havaman Andaj : हवामान विभागाने नुकताच एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात खूपच कमी पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून या दोन्ही महिन्याच्या सरासरीच्या केवळ 98 टक्के पाऊस पडणार असे आय एम डी ने आपल्या एका […]

Posted inTop Stories

मुंबई, ठाणे, पुणे, सातारासह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार ! तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान ? IMD चा अंदाज वाचा…..

Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. खरंतर गेल्या महिन्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली होती, यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील अनेक प्रमुख नद्यांना पुर आला होता. राज्यातील अनेक महत्त्वाच्या धरणातुन धोका लक्षात घेता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! नासिक ते ठाणे प्रवास होणार सुसाट, ‘या’ प्रकल्पाचे काम झाले पूर्ण, मंत्री उदय सामंत यांची मोठी माहिती

Nashik To Thane Travel News : पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक ते उत्तर कोकणातील ठाणे यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. नासिक शहर एक एक महत्त्वाचे कृषी बाजारपेठ आहे आणि ठाणे हे देखील राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरादरम्यान प्रवास करताना मात्र नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. खरतर ठाणे-नासिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. […]

Posted inTop Stories

15 ऑगस्टच झेंडावंदन यंदा गेल्यावर्षीप्रमाणे मुसळधार पावसात होणार का ? पंजाबराव यांनी दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh News : जुलै महिन्यात जोरदार बरसणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने एक महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड राहणार आहे. या दोन्ही महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! गव्हाच्या ‘या’ तीन नवीन वाणातून शेतकऱ्यांना मिळणार अधिकचे उत्पादन, वाचा सविस्तर

Wheat Farming : सध्या देशात खरीप हंगाम सुरु आहे. खरीप हंगामातील पिके आता दीड ते दोन महिन्यांची झाली आहेत. काही भागात पाऊस उशिराने दाखल झाला असल्याने खरीप हंगामातील पिकांची पेरणी करून एका महिन्याचा काळ उलटला आहे. दरम्यान खरीप हंगामानंतर गव्हाचा हंगाम सुरू होणार आहे. म्हणजेच रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. खरंतर रब्बी हंगामात विविध पिकांची […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो एका तासात मिटणार बारा वर्षे जुना शेतजमिनीचा वाद ! सलोखा योजनेतून आता मात्र ‘इतक्या’ रुपयात होणार शेतजमिनीची अदलाबदल, वाचा सविस्तर

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कायमचा नवनवीन योजना चालवल्या जातात. खरंतर आपला देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कारण की देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक संकटांना आणि आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये शेत जमिनीचेही अनेक वादविवाद आहेत. यात अनेक वर्षांपूर्वी शेजारील व्यक्ती किंवा […]