Posted inTop Stories

अखेर कांद्याला 3 हजाराचा दर मिळालाच ! कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी बाजारभाव ? वाचा….

Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षापासून सातत्याने नानाविध अशा नैसर्गिक संकटांमुळे भरडला जात आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपिट आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. जर समजा शेतीमधून समाधानकारक उत्पादन मिळाले तर शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही. कांदा या नगदी पिकाबाबत असेच […]

Posted inTop Stories

पंजाबराव यांचा तातडीचा मॅसेज ; वातावरणात अचानक झाला मोठा बदल, आजपासून ‘या’ भागात सुरु होणार पाऊस!

Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलै महिन्यात सुरुवातीला जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. मात्र आता पावसाचा जोर पुन्हा एकदा कमी झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने 14 जुलै पासून ते 17 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष […]

Posted inTop Stories

राज्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात मिळणार प्रति एकर 10 हजार रुपये अनुदान ?

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. महाराष्ट्र ही थोर महापुरुषांची भूमी आहे. रयतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य घालवले त्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मात्र या पावन भूमीत स्वातंत्र्याच्या तब्बल सात दशकानंतरही शेतकरी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरात कपात होणार नाही ! कारण की….

Vande Bharat Express : भारतीय रेल्वे बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, देशातील वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारसह सर्व रेल्वे गाड्यांचे एक्झिक्यूटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे 25 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 30 दिवसात वंदे भारत एक्सप्रेस सहित ज्या रेल्वे गाड्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी […]

Posted inTop Stories

पुणे शहरात 700-800 रुपयात मिळणार रूम ! पुण्यातील सर्वात स्वस्त आणि मस्त टॉप 10 हॉटेल्स कोणत्या ? पहा यादी

Pune News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. हे एक कॅपिटल शहर तर आहेच शिवाय या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ख्याती प्राप्त आहे. या शहरात देशातील नामांकित शैक्षणिक संस्था पाहायला मिळतात. तसेच इथे राज्यातील […]

Posted inTop Stories

पंजाबराव डख यांनी 40 लाखाची फॉर्च्यूनर गाडी का घेतली ? कुठून आलेत त्यांच्याकडे एवढे पैसे, डख यांनी सांगितली मन की बात

Panjabrao Dakh Fortuner Car : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात पंजाबराव डख हे नाव विशेष चर्चेत आले आहे. शेतकऱ्यांमध्ये या माणसाची कायमच चर्चा राहते. पंजाब डख हे शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज देतात. त्यांचा हवामान अंदाज हा खरा ठरतो. यामुळे, शेतकरी हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा त्यांच्या अंदाजावर विश्वास ठेवतात. डख यांचे लाखो शेतकरी जबरा फॅन आहेत. पंजाबराव म्हणजे देव […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, काही भागात अतिवृष्टी देखील होणार, हवामान विभागाचा अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Rain Update : राज्यात जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केला. जून महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला नाही. मान्सूनचा पहिला महिना कोरडा गेला. यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र जुलै महिन्याच्या एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी लागली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पण जुलै महिन्यात झालेल्या या […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो, ‘या’ योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी मिळणार अडीच लाखाचे अनुदान ! कागदपत्रे, पात्रता, अर्जबाबत सर्व माहिती वाचा

Vihir Anudan Yojana Maharashtra : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक शेतकरी हिताच्या योजना चालवल्या जात आहेत. या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ घडवून आणली जात आहे. खरंतर शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची शाश्वत उपलब्धता असली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येते. म्हणून पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी अनेक शेतकरी बांधव कुंपण नलिका […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन 2019 मध्ये रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आली. सेवेत दाखल झाल्यानंतर ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीच खरी उतरली. यामुळे भारतीय रेल्वेने देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ऑगस्ट 2023 पर्यंत जवळपास देशातील […]

Posted inTop Stories

विंचूने डंक दिला किंवा सर्पदंश झाला तर काय कराल ? तज्ञ काय सल्ला देतात, वाचा….

Agriculture News : पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र अजूनही राज्यातील बहुतांशी भागात समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. जुलै महिना निश्चितच पावसाचा जोर वाढला आहे परंतु तरीही अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही. मात्र आगामी काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणारा असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. […]