Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी खुशखबर ! 50 वर्षांपासून रखडलेल्या ‘या’ रेल्वे मार्गाचे काम झाले पूर्ण, ‘या’ दिवशी पीएम नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

Mumbai Railway News : आगामी वर्षात म्हणजे 2024 मध्ये लोकसभा तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे केंद्र शासनाच्या तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून सध्या सुरू असलेली बहुतांशी विकास कामे जलद गतीने पूर्ण करून ती सामान्य जनतेसाठी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच सपाट्यात आता मुंबईकरांसाठी अति महत्त्वाच्या अशा रेल्वेमार्गाला देखील मुहूर्त लाभणार […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! जानेवारी ते मे या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम कशी काढणार? कोणता फॉर्मुला वापरणार, पहा…

State Employee DA Hike : नुकत्याच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच  30 जून 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे. याचा शासन निर्णय हा राज्य शासनाने 30 जूनला निर्गमित केला आहे. यानुसार जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांचा 4% DA वाढवण्यात […]

Posted inTop Stories

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी ! आता रेशनिंगमध्ये गहू मिळणारच नाही ? वाचा…..

Ration Card News : जर तुम्हीही रेशन कार्ड धारक असाल, शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब लोकांसाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. यात मोफत धान्य योजनेचा देखील समावेश आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन […]

Posted inTop Stories

राज्यातील ‘या’ महिलांना मिळणार 6 हजाराचा लाभ, कोणत्या महिला यासाठी पात्र राहणार ? वाचा…

Maharashtra Women Scheme : केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून देशभरातील महिलांसाठी कायमचं नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. महिलांचे भवितव्य उज्वल व्हावे यासाठी शासनाकडून नेहमीच अभिनव उपक्रम राबवले जातात. खरंतर, आपला देश वेगाने विकसित होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आगामी काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची […]

Posted inTop Stories

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ! जुलै महिन्यात ‘या’ तारखेपासून वाढणार पावसाचा जोर, महाराष्ट्रातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधारा

Panjabrao Dakh News : राज्यात जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. जवळपास 20 दिवसाच्या खंडानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून मौसमी पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागातील हवामान आल्हाददायक बनले आहे. पण राज्यातील कोकण आणि नासिक, पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा वगळता राज्यातील उर्वरित भागात पावसाची फक्त रिपरिपच पाहायला मिळत आहे. राज्यातील मराठवाडा […]

Posted inTop Stories

पुणे आणि कोकणाला जोडणारा ‘हा’ महत्वाचा रस्ता तब्बल 3 महिने राहणार बंद ! कारण काय ?

Pune News : पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पाऊल ऑटोमॅटिक कोकणाच्या दिशेने वळतात. कोकणात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी राहते. पुण्याहून देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात जातात. याच पर्यटकांसाठी आणि पुण्याहून कोकणात आणि कोकणातून पुण्याकडे तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रायगड प्रशासनाने सुरक्षिततेच्या […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो घाई करा ! ‘या’ तारखेपर्यंत काढता येणार खरीप पीक विमा, वाचा 1 रुपयात पीक विम्याची सविस्तर माहिती

Kharif Pik Vima : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मार्च महिन्यात या सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली. यात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान नीधी योजना सुरु करणे आणि शेतकऱ्यांना एक रुपयात […]

Posted inTop Stories

म्हाडा मुंबई मंडळ लॉटरी : चार हजार घरांसाठी ‘या’ दिवशी जाहीर होणार अंतिम यादी, सोडत केव्हा निघणार? नवीन वेळापत्रक वाचा…

Mhada Mumbai Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल चार वर्षानंतर लॉटरी काढली आहे. Mhada ने 2019 मध्ये शेवटची घरांसाठीची सोडत काढली होती, तेव्हापासून सोडत निघालेली नव्हती. यामुळे मुंबई मंडळाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात केव्हा लॉटरी निघणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अनेकजण मुंबई मंडळाच्या लॉटरीची गेल्या चार वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते. कारण की, 2019 च्या लॉटरीमध्ये […]

Posted inTop Stories

देशातील दुसरे कामाख्या देवी मंदिर महाराष्ट्रात ! मंदिर उभारण्याचे काम आले अंतिम टप्प्यात, ‘या’ महिन्यात होणार भक्तांसाठी खुले

Kamakhya Devi Temple Maharashtra : आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कामाख्या देवीचे भव्य मंदिर आहे. या ठिकाणी देशभरातून तसेच जगभरातून भाविक दर्शनासाठी जातात. महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भाविक कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जातात. पौराणिक ग्रंथात अशी आख्यायिका आहे की, महादेव देवी सतीच्या मृत्यूनंतर खूपच व्याकुळ होते. त्यांनी देवी सतीचे मृत शरीर आपल्या हातात उचलून तांडव केले. मात्र […]

Posted inTop Stories

सोयाबीन उगवण झाल्यानंतर कोणते तणनाशक फवारावे ? काय सांगतात कृषी तज्ञ, वाचा…..

Soybean Farming : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतशिवारात शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळत आहे. पेरणीच्या कामासाठी बळीराजाची लगबग वाढली आहे. तसेच कृषी निविष्ठांच्या दुकानात बियाण्याची, खतांची आणि तणनाशकाची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळतं आहे. खरंतर, चांगल्या दर्जेदार बियाण्याची पेरणी करणे हे जेवढे पीक उत्पादनासाठी आवश्यक आहे तेवढेच पिकाचे योग्य […]