Posted inTop Stories

सोयाबीन पेरणी करताय का? मग उत्पादन वाढीसाठी कृषी तज्ञांनी दिलेला ‘हा’ सल्ला एकदा वाचाच !

Soybean Farming : सोयाबीन म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते ते मराठवाडा आणि विदर्भातील चित्र. कारण की मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. या विभागात घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या बळावर महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसऱ्यां क्रमांकावर विराजमान आहे. राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जाते. प्रथम क्रमांकावर मध्यप्रदेश या […]

Posted inTop Stories

आता वंदे भारत एक्सप्रेसमधूनही झोपून प्रवास करता येणार ! ‘या’ प्रकारच्या Vande Bharat Train च्या निर्मितीसाठी सरकारी कंपनीला टेंडर, केव्हा धावणार? 

Vande Bharat Express : देशात सध्या सर्वत्र एकाच गोष्टीची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ती म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसची. 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस प्रथम रुळावर धावली. त्यानंतर या ट्रेनने मागे वळून पाहिलेच नाही. सध्या देशातील एकूण 17 महत्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेच्या माध्यमातून चालवली जात आहे. विशेष बाब अशी की, येत्या काही […]

Posted inTop Stories

पाऊस येणार वनव्यामध्ये गारव्यासारखा ! ‘या’ तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार; वाचा IMD चा अंदाज 

Weather Update : महाराष्ट्रात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले. तळकोकणात मान्सून पोहचला आणि भारतीय हवामान विभागाने लगेचच ही गुड न्यूज दिली. मात्र आता राज्यात मान्सूनचे आगमन होऊन जवळपास चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरीही मान्सूनने फारशी प्रगती केलेली नाही. मान्सून अजूनही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्येच खिळून बसला आहे. सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर मान्सूनने मुक्काम ठोकला आहे. चार […]

Posted inTop Stories

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही ? विखे पाटलांचे एका शब्दात उत्तर…

Ahmednagar News : महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ख्याती सबंध देशभरात आहे. शिवाय अहमदनगर जिल्ह्याचा सहकार क्षेत्रात मोठा डोलारा आहे. हेच कारण आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असे स्थान आहे. वास्तविक, अहमदनगर हा आकारमानाने मोठा जिल्हा आहे. यामुळे जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला वसलेल्या नागरिकाला जिल्ह्याच्या मुख्यालयी जाताना लांबचा प्रवास करून […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! पुण्यातील ‘त्या’ गरजू लोकांना मात्र अडीच लाखात मिळणार त्यांच्या स्वप्नातलं घर, पहा कोणाला मिळणार लाभ?

Pune News : राज्य शासन राज्यातील गरजू लोकांच्या हितासाठी विविध निर्णय घेत असते. यामध्ये राज्यातील गरीब लोकांसाठी घरकुलाची योजना देखील सरकारने सुरू केली आहे. तसेच शहरातील झोपडपट्टी धारकांसाठी शासनाकडून घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून काही झोपडपट्टी धारकांना निशुल्क घरे उपलब्ध होत आहेत तर […]

Posted inTop Stories

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक जाहीर ! गाडी केव्हा धावणार, कुठे राहणार थांबे? वाचा….

Konkan Railway : मुंबईसह कोकणातील रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून कोंकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची आतुरता लागून आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही हायस्पीड ट्रेन चालवली जाणार आहे. खरंतर मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस तीन जूनला सुरू होणार होती. तसेच ही गाडी पाच जून पासून […]

Posted inTop Stories

Demonetisation of Rs 500 : आता पाचशे रुपयांची नोट ही बंद होणार ? नाशिक मधली ही घटना ठरणार कारण…

Demonetisation of Rs 500 : पाचशेच्या नवीन नोटा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरंतर, केंद्र शासनाच्या माध्यमातून काळा पैसा शोधण्यासाठी एक विशेष शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून विविध उपाय-योजना केल्या जात आहेत. याच उपाय योजनेचा एक भाग म्हणून आठ नोव्हेंबर 2016 रोजी केंद्रातील मोदी सरकारने जुन्या 500 आणि 1000 […]

Posted inTop Stories

सोयाबीन लागवड : महाराष्ट्रातील हवामानात चांगल्या उत्पादन देणाऱ्या सोयाबीनच्या प्रमुख जाती कोणत्या? त्यांच्या विशेषता काय? वाचा…..

Soybean Farming : सोयाबीन ज्याला शेतकरी पिवळं सोन अर्थातच येलो गोल्ड म्हणून ओळखतात. याला कारणही तसं खासच आहे. खरंतर सोयाबीन पिकाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना चांगले शाश्वत उत्पन्न मिळवून देणे आहे. पण गेल्या हंगामात सोयाबीनने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. सोयाबीन उत्पादकांना किमान सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दराची आशा होती मात्र सोयाबीन […]

Posted inTop Stories

तूर लागवड : यंदा ‘या’ वाणाची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

Tur Lagwad : राज्यात चार दिवसांपूर्वी मान्सून आगमन झाले आहे. पण अद्याप मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला नाही. यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. आधीच यावर्षी मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले आहे आणि आता मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान नसल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून मोसमी पावसाला केव्हा सुरुवात होते आणि केव्हा पिक पेरणीला […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय ! पगारात होणार मोठी वाढ, वाचा….

State Employee News : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, काल अर्थातच 13 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य शासनाने कर्मचाऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेत. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात वाढ करण्याच्या निर्णयाचा देखील समावेश आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]