Posted inTop Stories

पंजाबरावांचे मोठे भाकीत, म्हणतात की महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पाऊस….

Panjab Dakh News : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मान्सून संपल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनोत्तर पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली अन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी […]