Posted inTop Stories

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यशस्वी; महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होणार, किती वाढणार DA ? पहा….

St Employee News : एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी 11 सप्टेंबर रोजी अर्थातच काल मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले होते. काल आंदोलनाचा पहिलाच दिवस होता. जर शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यभर […]

Posted inTop Stories

गुड न्यूज; बंगालच्या उपसागरात झाला मोठा हवामान बदल, आता ‘या’ तारखेपासून राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman Andaj : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सक्रिय झालेल्या मान्सूनचा खूप वेग वाढला होता. महाराष्ट्रात सात सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकणसह विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत होता. मात्र 10 सप्टेंबर पासून राज्यातील कोकण वगळता उर्वरित भागातून पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना पावसाचा मोठा खंड […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 5 हजाराचा दर, पहा…

Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव हळूहळू सुधारत आहेत. खरंतर, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कांद्याला खूप चांगला भाव मिळत होता. कांद्याचे बाजार भाव अनेक ठिकाणी 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. सरासरी बाजार भाव देखील दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी खुशखबर ! पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल ‘या’ महिन्यात होणार सुरू, काय फायदा होणार 

Pune Airport New Terminal : गेल्या काही दशकांमध्ये पुणे शहराचा विस्तार वेगाने झाला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे शहर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शिवाय अलीकडे शहरात वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे अलीकडे पुणे शहर आयटी हब म्हणून देखील वेगाने विकसित होत आहे. तसेच शहराला फार पूर्वीपासूनच शिक्षणाचे माहेरघर म्हणून […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातून पुन्हा पाऊस गायब झाला ! आता केव्हा सुरु होणार मुसळधारा? हवामान विभागाने थेट तारीखच सांगितली

Navin Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसांच्या खंडानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाला सुरुवात झाली आणि यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला. संकटात आलेली खरिपातील पिके पुन्हा एकदा नवीन जोमाने डोलू लागली. सर्वत्र समाधानाचे वातावरण तयार झाले. सात सप्टेंबर पासून ते 9 सप्टेंबर पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात […]

Posted inTop Stories

भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय ! आता घरबसल्या कळणार जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरु आहे की नाही, कसं ते वाचाच…

Maharashtra News : अलीकडे संपत्तीवरून खूपच वादविवाद पाहायला मिळत आहेत. जमिनीबाबत देखील परिवारात वादविवाद होतात. अनेकदा हे वादविवाद आपसी संमतीने मिटत नाहीत. परिणामी नागरिक जमिनीच्या हक्कासाठी न्यायालयात जातात. यामुळे जमिनीच्या हक्कावरून न्यायालयात अनेक दावे प्रलंबित असतात. दरम्यान हे दावे न्यायालयात प्रलंबित असतानाच अनेकांकडून अशा जमिनीची विक्री केली जाते. खरेदीदार व्यक्तीला मात्र याची माहिती दिली जात […]

Posted inTop Stories

आता मुंबई ते शिर्डीचा प्रवास होणार गतिमान ! 6 तासाचा प्रवास होणार एका तासात, तयार होणार नवीन रेल्वे मार्ग, पहा….

Mumbai To Shirdi Railway : शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे. शिर्डी नगरी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. साईनगरी शिर्डीत मुंबईहुन देखील हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र सध्या स्थितीला मुंबई ते शिर्डी हा प्रवास करताना भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या स्थितीला […]

Posted inTop Stories

मुंबई ते गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ मार्गाचे महत्वाचे काम पूर्ण, वाहतूक केव्हा सुरु होणार ? पहा…

Mumbai To Goa Travel : राजधानी मुंबई हे केवळ एक कॅपिटल शहर आहे असे नाही तर मुंबई हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे. मुंबईसह गोवा हे देखील देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या दोन्ही शहरांमध्ये रोजाना हजारो पर्यटक येतात. शिवाय मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूपच […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पावसाचा जोर कायम राहणार ! बैलपोळ्याला पाऊस पडणार का? IMD ने दिली मोठी अपडेट

Maharashtra Havaman Andaj : गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी फक्त जुलैच्या महिन्यातच चांगला पाऊस झाला आहे. यामुळे साहजिकच राज्यातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी संकटात आली होती. अनेक ठिकाणी शेती पिके करपली होती. फक्त ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होती त्यांनी […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात डाळिंबाच्या 20 किलोच्या कॅरेटला मिळाला 8,000 रुपयाचा दर, पहा…

Pomegranate Rate : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः डाळिंबाची लागवड गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात जास्त वधारली असल्याचे चित्र आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डाळिंबाला मिळणारा भाव. खरतर डाळिंब हे देखील एक खर्चिक पीक म्हणून ओळखले जाते. मात्र डाळिंबाला कायमच शाश्वत भाव मिळत असल्याने अलीकडे शेतकऱ्यांनी या पिकाला चांगली पसंती […]