Posted inTop Stories

महाराष्ट्रात मुसळधार पावसाला केव्हा सुरुवात होणार ? पंजाबरावांचा अंदाज काय ?

Panjabrao Dakh : येत्या दोन दिवसात ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संपणार आहे. मात्र या पहिल्या पंधरवड्यात राज्यात कुठेच मुसळधार पाऊस पडला नाही. यामुळे फुलोरावस्थेत असलेले सोयाबीन पीक संकटात सापडले असून कापूस, मका, तूर इत्यादी पिकांना देखील आता पावसाच्या पाण्याची नितांत गरज भासू लागली आहे. विशेष म्हणजे खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटिकांना देखील […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी खुशखबर ! पुणे मेट्रोच्या वेळेत होणार मोठा बदल, असं असेल नवीन वेळापत्रक, पहा…

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. पीएम मोदी यांनी या विस्तारित मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शहरातील नागरिकांचा मेट्रोचा प्रवास सुसाट झाला आहे. […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात आता ‘या’ तारखेनंतरच पावसाला सुरुवात होणार ; जेष्ठ हवामान तज्ञ खुळे यांची मोठी माहिती

Maharashtra Rain Alert : ऑगस्टचे पहिले दोन आठवडे उलटले आहेत. तिसऱ्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. मात्र या ऑगस्ट महिन्यात, गेल्या बारा ते तेरा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात या चालू महिन्यात कुठेच मुसळधार पाऊस पडलेला नाही. गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता. पण या चालू महिन्यात काही भागात पावसाची […]

Posted inTop Stories

खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार ‘तो’ थांबवलेला लाभ पुन्हा देणार, वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा, पहा डिटेल्स….

Government Employee News : देशभरातील लाखो शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोरोना काळात थांबवलेला महागाई भत्ता पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. निवडणूक आयोगाने पुढील […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरु; कांदा बाजारभाव 4 हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात, राज्यातील ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी दर

Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे ती कांदा बाजारातून. वास्तविक गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोसहित सर्वच भाजीपाला पिकाचे दर वाढले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. टोमॅटो विक्रीतून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. काही शेतकऱ्यांना तर करोडोची कमाई झाली आहे. […]

Posted inTop Stories

ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवाडा कोरडाच गेला, दुसऱ्या पंधरवड्यात तरी जोरदार पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टच सांगितलं 

Panjab Dakh News : येत्या तीन दिवसात ऑगस्टचा पहिला पंधरवाडा संपणार आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा संपत चालला मात्र तरीही या संपूर्ण महिन्यात राज्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. या चालू महिन्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र आता ही चिंता लवकरच संपणार असे चित्र तयार […]

Posted inTop Stories

प्रधानमंत्री मोदींच्या नावाने राज्यात सुरू झाली नवीन घरकुल योजना; ‘या’ नागरिकांना मिळणार लाभ, कोण-कोणती कागदपत्रे लागणार ? अर्ज कसा करणार ?

Pm Modi Awas Yojana : राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या लोकांकडे कच्चे घर आहे किंवा घरच नाही, बेघर आहेत अशा लोकांसाठी घरकुल योजना चालवल्या जात आहेत. राज्यातील बेघरांसाठी विविध घरकुल योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. यामध्ये शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा […]

Posted inTop Stories

खुशखबर…! राज्यात उन्हाळी कांदा कडाडला, एका दिवसात प्रतिक्विंटल 500 रुपयांची वाढ, कुठं मिळाला सर्वोच्च भाव, वाचा…

Onion Rate Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत आहे. बाजारभावात होणारी वाढ राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. कांद्याच्या उत्पादनासाठी जगात ख्याती प्राप्त असलेल्या नाशिक जिल्ह्यात देखील उन्हाळी कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात कांद्याच्या बाजारभावात तब्बल 500 रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली असून यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळू […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! शेततळ्यासाठी असणारी लॉटरी पद्धत बंद, आता सर्वच शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळणार, ‘ही’ कागदपत्रे जोडावी लागणार

Maharashtra Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी मागेल त्याला शेततळे योजने संदर्भात आहे. खरंतर राज्यातील निम्म्याहुन अधिक शेतीचे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पडीक पडून राहतात. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे त्या फळबागावर देखील उन्हाळ्यात पाण्याअभावी विपरीत परिणाम […]

Posted inTop Stories

तहानलेल्या महाराष्ट्रासाठी खुशखबर…! राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, केव्हापासून पावसाला सुरुवात होणार ?

Maharashtra Rain : गेल्या बारा दिवसांपूर्वी राज्यात जोरदार पाऊस झाला होता. गेल्या महिन्यात पावसाने अक्षरशा थैमान माजवले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पाऊस झाला होता. विशेषतः कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा या जोरदार पावसामुळे विशेष प्रभावीत झाला होता. या भागातील बहुतांशी ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता आणि परिणामी त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या […]