Posted inTop Stories

अहमदनगर जिल्हा विभाजन : कधी संपणार जिल्ह्याचे प्रश्न ? राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना नक्की कोण काय करतय ?

Ahmednagar News : महाराष्ट्रातील आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी धूळखात पडला आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करून 22 नवीन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यात अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी देखील आहे. ही मागणी जवळपास तीस वर्षे जुनी आहे. अर्थातच आपल्यापैकी अनेकांचा जेव्हा जन्मही झाला नसेल तेव्हापासून ही मागणी […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ; ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार मुदतपूर्व सक्तीची सेवानिवृत्ती ! शासन निर्णय निर्गमित, वाचा…

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काल अर्थातच 27 जून 2023 रोजी एक अति महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. खरंतर शासकीय सेवेत कार्यरत असलेले अनेक कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतात. मात्र शासकीय सेवेत असेही काही कर्मचारी आहेत जें शासकीय सेवा बजावण्यासाठी अकार्यक्षम आढळतात. अशा […]

Posted inTop Stories

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन रकमेत झाली वाढ, आता मिळणार इतकी पेन्शन

Maharashtra News : आज शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने या दोन्ही योजने संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना आता पाच वर्षातून एकदा उत्पन्नाचा […]

Posted inTop Stories

अहमदनगर, पुणे, नासिक, सांगली, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख 40 हजार 642 रुपयांचे अनुदान !

Grape Farming Maharashtra : राज्यात फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होते. यात डाळिंब आणि द्राक्ष या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र या फळबाग पिकांना अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे मोठा फटका बसतो. पीक उत्पादनात घट येते. विशेषता द्राक्ष पिकाला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठा फटका बसतो. यामुळे शेतकरी बांधवांना पिकासाठी केलेला उत्पादन खर्च […]

Posted inTop Stories

भारतीय रेल्वे घेणार मोठा निर्णय; ‘या’ लोकांना रेल्वे तिकीटात मिळणार 50% सूट !

Indian Railway : भारतात सार्वजनिक वाहतुकीत रेल्वेचे मोठं नाव आहे. प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला विशेष पसंती दाखवतात. आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित असतो तसेच गतिमान असतो. सोबतच रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील रेल्वेलाच पसंती दाखवली जाते. दरम्यान भारतीय […]

Posted inTop Stories

मुंबई, नासिक, पुणे, सातारासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधारा ! तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की नाही? वाचा IMD चा अंदाज

Maharashtra Rain Alert : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार मोसमी पाऊस कोसळत आहे. यामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील उकाड्याने त्रस्त जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पावसाचे जोरदार आगमन झाले असल्याने आता शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबगही वाढली आहे. शेतकरी बांधव आता […]

Posted inTop Stories

10वी पास आहात ना ? मग महाराष्ट्र राज्य शासन देणार 25 लाखाचे कर्ज ! कुठं करणार अर्ज, वाचा

Maharashtra Government Scheme : केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या स्तरावर सामान्य जनतेच्या हितार्थ नेहमीच नवनवीन उपक्रम सुरू करत असते. नवनवीन अभियान राबवते. नाविन्यपूर्ण योजना सुरू करत असते. याच्या माध्यमातून शासन सामान्य जनतेचे हित जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या हितासाठी, तरुणांनी नोकरी ऐवजी व्यवसायासाठी पुढाकार घ्यावा या हेतूने एक […]

Posted inTop Stories

पीएम किसानचा 14वां हफ्ता ‘या’ दिवशी मिळणार ! ई-केवायसी बाकी असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये ‘या’ एप्लीकेशनवर करा केवायसी, प्रोसेस पहा

Pm Kisan Yojana : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 14वा हफ्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. विशेष बाब अशी की, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्या सोबतच वर्ग केला […]

Posted inTop Stories

तलाठी भरती 2023 : तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदाच्या किती रिक्त जागा ? पहा संपूर्ण 36 जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी एका क्लिकवर

Talathi Bharati 2023 : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या तलाठी भरतीची वाट पाहिली जात होती ती तलाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 4,644 रिक्त तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या पदभरतीनुसार 36 जिल्ह्यातील रिक्त तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विशेषता तलाठी भरतीसाठी तयारी […]

Posted inTop Stories

आता नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन ॲड करता येणार ! ही पहा प्रोसेस

Ration Card News : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. देशभरातील रेशन कार्ड धारक लोकांना या […]