Posted inTop Stories

अहमदनगर जिल्हा विभाजन होणारच ! नव्या जिल्ह्याचे नाव असेल हे…

Ahmednagar News : राज्यात गेल्या अनेक दशकांपासून प्रशासकीय सोयीसाठी आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांची विभाजन करण्याची मागणी जोर धरत आहे. यात अहमदनगर जिल्हा विभाजनाचे देखील मागणी सातत्याने केली जात आहे. जवळपास तीन दशकांपासून म्हणजेच तीस वर्षांपासून प्रशासकीय सोयीसाठी अहमदनगर जिल्हा विभाजन व्हावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून शिंदे फडणवीस सरकारने […]

Posted inTop Stories

Mumbai Property News : मुंबईतील मिनी गोवा – मुंबईतील ‘या’ ठिकाणी घ्या घर, गोव्यातील निसर्ग सौंदर्याचा येईल अनुभव

Mumbai Property News :गोवा म्हटले म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येते ते समुद्रकिनारा आणि किनाऱ्यालगत असलेले नारळाचे आणि पोफळीचे झाडे, थंडगार वाहणारी वारे आणि तर निसर्गाने ओतप्रोत भरलेली सौंदर्य स्थळे आणि त्यांचे अनुभूती घेत गोव्याचे निसर्ग सौंदर्य अनुभवताना माणसाला भुरळ पडते. अगदी त्याच पद्धतीने जर आपल्याला गोव्याचे अनुभूती घ्यायची असेल तर आपल्या महाराष्ट्रात असलेल्या वसई हे […]

Posted inTop Stories

Ashadhi Ekadashi Special Railway : वारकऱ्यांच्या सेवेत रेल्वे ! तुमच्या शहरापासून थेट पंढरपूर पर्यंत रेल्वे वाचा या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबा

Ashadhi Ekadashi Special Railway :- सध्या वारकऱ्यांची मांदियाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने चालू लागली असून अनेक पायी दिंड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीकडे प्रस्थान केलेले आहे. तसेच अनेक भाविकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता यावे याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्गाने देखील अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून भाविकांना पंढरपूरला जाताना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि […]

Posted inTop Stories

Gharkul Yojana 2023 : घरकुलासाठी मिळणार 2 लाख ! कोणत्या नागरिकांना मिळणार लाभ? अर्ज, कागदपत्रे, पात्रता याविषयी वाचा….

Gharkul Yojana 2023 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून गरीब लोकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र योजनेची माहिती पात्र लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने या योजनेचा पुरेसा फायदा संबंधितांना होत नसल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून जे लोक बेघर आहेत त्यांच्यासाठी घरकुल योजना देखील सुरू करण्यात आली आहे. यामध्ये रमाई आवास योजना, शबरी आवास योजना […]

Posted inTop Stories

नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, वसई-विरार मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! स्वस्त घर पाहिजे असेल तर ही बातमी वाचाच…

Mhada News : डोंबिवली, वसई, विरार, नवी मुंबई आणि ठाण्यात घर घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई, नवी मुंबई, नासिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरात घर घेण्याचा म्हटलं म्हणजे अलीकडे अवघड बाब बनली आहे. घरांच्या किमतीचा आकडा ऐकूनच पायाखालची जमीन सरकते. यामुळे सर्वसामान्यांना जर या शहरात आपल्या हक्काचे, स्वप्नाचे घर हवे […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्यातील शेतकऱ्यांना कांद्यानंतर कापसालाही अनुदान मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, केव्हा आणि किती अनुदान मिळणार?

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरतर, या हंगामात कापूस अतिशय कवडीमोल दरात विकला गेला आहे. कापसाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेल्या दरात कापूस विकला तर त्यांना उत्पादन खर्च देखील भरून काढता येणार नाही. अशा परिस्थितीत, शेतकरी आक्रमक बनले […]

Posted inTop Stories

शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा, याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतीच्या बऱ्याच कामांसाठी नकाशाची आवश्यकता असते, त्यासाठी शासनामार्फत ऑनलाईन नकाशा पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. नक्की कशाप्रकारे ऑनलाइन स्वरूपात जमिनीचा नकाशा पाहायचा याविषयी आपण माहिती येथे पाहणार आहोत. शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? तुमच्या शेतीचा नकाशा […]

Posted inTop Stories

एसटीने ‘या’ लोकांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोफत प्रवास करता येणार ! वाचा….

Maharashtra News : जय जय विठोबा रखुमाई…! असं म्हणतं देशभरातील वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारीने मार्गस्थ होत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. 29 जून रोजी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी विठ्ठल नामाच्या जय घोषाने पंढरीनगरी दुमदुमणार आहे. दरम्यान, ज्या भाविकांना 29 जूनला […]

Posted inTop Stories

अन्न हे परब्रह्म ! राज्यातील ‘या’ कामगारांना मिळते मोफत जेवण; अहमदनगर जिल्ह्यातील 32,000 कामगार घेतायेत लाभ, तुम्हाला मिळतोय का लाभ?

Maharashtra News : आपल्याकडे अन्न हे परब्रम्ह ! असं म्हटलं जात. अर्थातच भारतीय संस्कृतीत अन्नाला ब्रह्माचा दर्जा आहे. विशेष म्हणजे मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्नाचा समावेश आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. आणि याच गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. या तीन गरजांच्या पूर्ततेसाठी अनेकजन मेहनतीचे काम करत […]

Posted inTop Stories

अहमदनगर जिल्हा विभाजन : गरज की राजकारण्यांची भूक ? विखे पाटलांची दुटप्पी भूमिका !

Ahmednagar News : सध्या अहमदनगरच्या मुख्यालयापासून ते मुंबई येथील मंत्रालयापर्यंत एका मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाल आहे. तो मुद्दा आहे अहमदनगर जिल्हा विभाजनाचा. खरतर, नगर हा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा. साहजिकच आकारमान मोठे यामुळे जर जिल्हा मुख्यालयाला जायचे असेल तर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा मुख्यालयी जर काही प्रशासकीय […]