Posted inTop Stories

मोदी सरकार देशभरातील महिलांना देणार मोठी भेट ! नवरात्र उत्सवात घेणार ‘हा’ मोठा निर्णय, आता महिलांना…..

Modi Sarkar : आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. याशिवाय पुढल्या वर्षी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान सह एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुलही वाजणार आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः महिलांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार विविध प्रयत्न करत असून […]

Posted inTop Stories

केंद्र सरकार सणासुदीच्या दिवसात देशभरातील शेतकऱ्यांना देणार मोठी भेट ! मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ

Farmer Scheme : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत. 2014 मध्ये काँग्रेस सरकारला हद्दबाहेर करून देशाची सत्ता काबीज केलेल्या भाजपाने देखील देशभरातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या आणि अतिशय कौतुकास्पद अशा […]

Posted inTop Stories

ऑक्टोबर मध्ये फिरायला जाताय ? ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या ! कुटुंबासमवेत लुटा मनमुराद आनंद

India Famous Tourist Destination : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच काही लोकांना दोन दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात पुढे देखील खूप सुट्ट्या राहणार आहेत. सणासुदीमुळे ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची संख्या वाढली आहे. यामुळे अनेक लोक आता ऑक्टोबरमध्ये फिरायचा प्लॅन करणार आहेत. तर काही फिरायला देखील गेले आहेत. जर तुम्हीही ऑक्टोबर मधील सुट्ट्यांचा […]

Posted inTop Stories

महाराष्ट्राच्या हवामानात अचानक झाला मोठा बदल ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होणार, हवामान खात्याचा गंभीर इशारा

Maharashtra Havaman Andaj : यंदा ऑगस्टमध्ये गेल्या शंभर वर्षांच्या काळात जें घडलं नव्हतं ते घडलं. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा केला. पावसाने सरासरी देखील गाठली नाही. याचा परिणाम म्हणून राज्यावर पाणी संकट ओढावले होते. अनेक भागातील शेती पिके कोमेजू लागली होती. काही ठिकाणी तर शेती पिके पार करपलीत. यामुळे यावर्षी संपूर्ण खरीप हंगाम वाया जाईल आणि […]

Posted inTop Stories

हवामान अंदाज : सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Havaman Andaj : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रावर रुसलेला मान्सून सप्टेंबर महिन्यात मनसोक्त बरसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली होती मात्र सप्टेंबर मध्ये सर्व […]

Posted inTop Stories

राज्यातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय ? पहा

Kanda Market Maharashtra : महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु नासिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर या उपबाजारात कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत मात्र […]

Posted inTop Stories

पुण्यात जोरदार पावसाची हजेरी; जिल्ह्यातील कोणत्या धरणांमध्ये किती जलसाठा? पहा…

Pune Dam : सप्टेंबर महिन्यात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी लागली. वास्तविक, ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती होती. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळाला असून आगामी रब्बी हंगामासाठी सुद्धा या पावसाचा फायदा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र […]

Posted inTop Stories

पंजाबरावांचा ऑक्टोबर मधील हवामान अंदाज : 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यात 4 ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यातून मान्सून माघारी फिरणार अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून […]

Posted inTop Stories

केंद्र शासन भारतमाला परीयोजनेअंतर्गत महाराष्ट्रात विकसित करणार ‘हा’ नवीन महामार्ग ! 405 किलोमीटर अंतरासाठी 14 हजार कोटी रुपयांचा खर्च, कसा असणार रूट?

Maharashtra New Expressway : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खरंतर कोणत्याही विकसित राष्ट्रांमध्ये तेथील दळणवळण व्यवस्था तसेच इतर पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हेच कारण आहे की केंद्र सरकारने देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेतली आहे. देशभरात सध्या विविध […]

Posted inTop Stories

सणासुदीच्या दिवसात नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा महागल्या, किती वाढलेत भाव ?

Gas Cylinder Price Maharashtra Hike : ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. खरंतर हा संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो. दरम्यान संक्रमणाच्या महिन्यात तापमानात मोठी वाढ होत असते. यामुळे येत्या काही दिवसात ऑक्टोबर हिटचा अनुभव येणार आहे. येत्या काही दिवसानंतर उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागणार आहेत. हवामान खात्याने […]