Posted inTop Stories

पुणे ते मुंबईचा प्रवास होणार जलद; 6 किमीचे अंतर होणार कमी, मिसिंग लिंक प्रकल्प केव्हा सुरू होणार ? दादा भुसेंनी उद्घाटनाची तारीखच सांगितली 

Pune Mumbai Missing Link Project : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत आहे. खरंतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. […]

Posted inTop Stories

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! हुमणी अळीवर कसं नियंत्रण मिळवायचं ? वाचा…

Sugarcane Crop Management : राज्यात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हे एक प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती होते. खरंतर ऊसाला कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळते. मात्र असे असले तरी गेल्या काही […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी झाला सुरू, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला आहे. याचा परिणाम शेती क्षेत्रावर सर्वाधिक झाला असून यामुळे खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान कमी पावसामुळे यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येणार […]

Posted inTop Stories

व्यवसाय सुरू करताय? मग पंतप्रधान मोदींनी सुचवलेला ‘हा’ बिजनेस ट्राय करा, फक्त 5 हजारात सुरू होतो व्यवसाय, पहा…..

Business Idea In Marathi : गेल्या काही वर्षांपासून विशेषता कोरोना काळापासून तरुण वर्गाची मानसिकता बदलली आहे. तरुण वर्गाला बिजनेस करावासा वाटतोय. एक तर सरकारी नोकरी नाहीतर मग स्वतःचा हक्काचा व्यवसाय असे आता तरुणांनी मनोमनी ठरवले आहे. आता तरुण वर्ग शिक्षणानंतर नोकरी मागे न धावता थेट व्यवसायात किंवा मग सरकारी नोकरीसाठी ट्राय करत आहे. जर तुम्हीही […]

Posted inTop Stories

25 ते 30 ऑगस्ट कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोणत्या 13 जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस ? पंजाबरावांनी दिली महत्वाची अपडेट

Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेसहित बळीराजा चिंतेत आहे. खरीप हंगामातील पिके गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने अक्षरशः करपू लागली आहेत. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. यामुळे ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस होईल अशी आशा होती. मात्र तसे काही झाले नाही या ऑगस्ट […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! नवीन वेतन आयोग लागू, केव्हापासून मिळणार लाभ ? वाचा डिटेल्स

New Pay Commission : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात नवीन वेतन आयोगाच्या म्हणजेच आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा रंगत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिस पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. खरंतर नवीन वेतन आयोग हा दर 10 वर्षांनी कर्मचाऱ्यांना लागू होतो. सध्याचा सातवा वेतन आयोग हा देखील 2016 […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा ! सप्टेंबर महिन्यातील ‘या’ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस नाहीच, केव्हा बरसणार मुसळधारा ? हवामान तज्ञ माणिकराव खुळे म्हणतात….

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात जुलै महिन्यात जोरदार बरसणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात चांगलीच विश्रांती घेतली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पण या संपूर्ण पावसाळी काळात अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पावसाने दडी मारली असल्याने आता खरीप हंगामातील […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मिळणार मोठा आर्थिक लाभ ! पगारात होणार ‘इतकी’ वाढ

Government Employee News : जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. लवकरच देशभरातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना म्हणजेच निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना केंद्रातील मोदी सरकार एक मोठी भेट देणार असल्याचे वृत्त समोर […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील जनतेला रेल्वेची मोठी भेट ! ‘या’ 42 एक्सप्रेस गाड्यांना विविध स्थानकावर मिळाले नवीन थांबे, पहा….

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. वास्तविक राज्यभरात रेल्वे प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. सुरक्षित, गतिमान आणि खिशाला परवडणारा प्रवास असल्याने भारतीय रेल्वेने प्रवास करण्यास नेहमीच प्रवासी पसंती दाखवतात. प्रामुख्याने मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करतो. दरम्यान रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एक अतिशय मोठा […]

Posted inTop Stories

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी देणार 50 लाखांपर्यंतचे अनुदान ! कोणाला मिळणार लाभ ? 

Government Farmer Scheme : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर आपल्या देशात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीला पूरक व्यवसाय असल्याने या व्यवसायाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. सुरुवातीला हा व्यवसाय शेतीला दुय्यम म्हणून केला जात असे. पण […]