Posted inTop Stories

महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या सरते शेवटी तरी पाऊस पडणार का ? हवामान विभागाने एका वाक्यात सांगितलं

Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतली आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे मात्र पावसाचा जोर हा खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची आवश्यकता आहे. रिमझिम पावसामुळे फक्त पिके जिवंत राहू शकतात, मात्र जर जोरदार पाऊस पडला तर विहिरींना पाणी उतरेल आणि […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होणार, ‘इतके’ वाढणार पगार 

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता वाढू शकतात. कारण की, केंद्र शासन लवकरच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करणार आहे. ह्या फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होणार असे सांगितले […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी ! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 2 वर्षाच्या फुल पगारी रजा, जीआर निघाला

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने ऑल इंडिया सर्विसेस मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या नियमात मोठा बदल केला आहे. या नवीन बदलानुसार आता संबंधित कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना विशेष प्रसंगी वाढीव सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. […]

Posted inTop Stories

मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या नियमात करणार मोठा बदल; आता एका परिवारातील 2 लोकांना घेता येणार लाभ? पहा….

Pm Kisan Yojana Latest News : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक अतिशय महत्त्वाची, शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या आर्थिक लाभाचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण 14 […]

Posted inTop Stories

यंदा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले का ? शेतकऱ्यांनी सांगितली मन की बात

Panjabrao Dakh News : भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. यामुळे मान्सूनचा पूर्वअनुमान असणे शेतकऱ्यांसाठी अति महत्त्वाची बाब असते. पावसाचा, हवामानाचा आधीच अंदाज मिळाला तर शेतकऱ्यांना शेती कामांमधील नियोजन करताना मदत होते. पेरणी केव्हा करायची, कोणत्या वेळी खते द्यायची, औषध फवारणी केव्हा करायची, माल हार्वेस्टिंग केव्हा करायचा यांसारखी एक ना अनेक कामे पावसावर […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज…! कांदा अनुदानाची यादी आली, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Kanda Anudan Yojana Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 23 ते 24 जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यभर लागवड होते. अर्थातच राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र हे नगदी पीक अनेकदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरते. या चालू वर्षातील फेब्रुवारी […]

Posted inTop Stories

आताची सर्वात मोठी बातमी ! ‘अस’ केलं तर ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही, पहा….

Government Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 76 वर्षे आणि सात दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र असे असले तरी देश अजूनही पूर्णपणे विकसित झालेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड. भ्रष्टाचार हा सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहे. सरकारी कामांमध्ये मोठ्या […]

Posted inTop Stories

पावसाची तारीख पे तारीख ! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पाऊस जोर धरणार नाही, केव्हा कोसळणार मुसळधार? IMD म्हणतंय….

Maharashtra Rain Alert : यंदा मानसून जवळपास पाच दिवस उशिराने महाराष्ट्रात दाखल झाला. एरवी 7 जूनला दाखल होणारा मान्सून यंदा अकरा जूनला महाराष्ट्राच्या वेशीत आला. विशेष म्हणजे राज्यात मान्सून दाखल होऊनही अनेक दिवस पाऊस पडला नाही. राज्यात 22 जून नंतर पावसाला सुरुवात झाली. जून अखेर राज्यातील कोकण आणि विदर्भातील काही भागात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! 2005 नंतर नियुक्त झालेल्या ‘या’ कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जुनी पेन्शन योजनेबाबत. खरंतर 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या नवीन योजनेचा मात्र सुरुवातीपासूनच संबंधितांच्या माध्यमातून […]

Posted inTop Stories

ऑगस्ट संपतोय; महाराष्ट्रात मुसळधार पावसाला केव्हा सुरवात होणार ? पुणे हवामान विभागाच्या शिल्पा आपटे यांनी थेट तारीखच सांगितली

Maharashtra Havaman Andaj : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. पण पावसाची तीव्रता खूपच कमी आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी देखील शेतकऱ्यांना गरज आहे ती मोठ्या पावसाची. या रिमझिम पावसामुळे शेती पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला […]