Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना परत करावे लागणार कांदा अनुदानाचे पैसे, कारण काय ?

Onion Subsidy Maharashtra News : नेहमीप्रमाणे याहीवर्षी सुरुवातीलाच कांदा बाजारात मोठा लहरीपणा पाहायला मिळाला. फेब्रुवारी आणि मार्च या काळात कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो या भावात शेतकऱ्यांना विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांना कांदा पिकवण्यासाठी आलेला खर्च देखील वसूल करता आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून अनुदानाची मागणी करण्यात […]