Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ हजाराची मदत, वाचा सविस्तर

Maharashtra Agriculture News : यावर्षी मान्सून महाराष्ट्रावर चांगलाच रुसला होता. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस बरसला नाही. परिणामी महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. शिवाय ज्या भागात पेरणी झाली तेथे पीक उगवले नाही. काही भागात पेरलेले उगवले आहे मात्र अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही. यामुळे पेरणीसाठी […]